शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
2
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
3
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
4
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
5
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
6
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
7
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
8
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
9
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
10
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
11
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
12
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
13
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
14
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
15
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
16
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
17
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
18
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
19
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
20
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!

पालकांची अशी ही बनवाबनवी उघड

By admin | Updated: May 16, 2016 00:19 IST

औरंगाबाद : दुर्बल व वंचित घटकांतील पाल्यांसाठी ‘बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार अधिनियम २००९’ अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे.

औरंगाबाद : दुर्बल व वंचित घटकांतील पाल्यांसाठी ‘बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार अधिनियम २००९’ अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. शिक्षण विभागातील कर्मचारी प्राधान्यक्रमानुसार शाळांची वर्गवारी करण्यात व्यस्त असताना काही मनोरंजक घटना समोर आल्या आहेत. जवळपास १२५ पालकांनी मोफत प्रवेशाची संधी न दवडण्यासाठी एकापेक्षा अनेक वेळा ‘आॅनलाईन’ नोंदणी करून वेगवेगळे नोंदणी क्रमांक प्राप्त केलेले आहेत.जिल्ह्यात विनाअनुदानित सर्व मंडळ व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया काटेकोरपणे राबविली जाणार असून, ज्या शाळा शिक्षण अधिकार कायद्याचा भंग करतील, त्यांची मान्यता रद्द केली जाईल, असा इशारा शिक्षण अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यानुसार शाळा प्रवेशाचे नियम, निकष, अटींचा भंग होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. सदरील प्रवेश प्रक्रियेनुसार ज्या शाळांमध्ये नर्सरीपासूनचे वर्ग सुरू आहेत, त्यांनी एंट्री पॉइंट हा नर्सरीपासून पकडला पाहिजे, तर ज्या शाळा पहिलीपासून सुरू होतात, त्यांनी पहिली हाच एंट्री पॉइंट पकडला पाहिजे, असे आदेशही शिक्षण विभागाने दिले आहेत. सध्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी शाळा तसेच (पान ७ वर)