शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

शेतकऱ्यांना नुसतीच मदतीची अपेक्षा !

By admin | Updated: September 8, 2014 00:55 IST

लातूर : उशिरा झालेल्या पावसामुळे मुग, उडदाचा पेरा घटला़ सोयाबीनच्या पेरामध्ये मोठी वाढ झाली़ मात्र दोन हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरलेली नामांकित कंपनीची बियाणे उगवलीच नाहीत.

लातूर : उशिरा झालेल्या पावसामुळे मुग, उडदाचा पेरा घटला़ सोयाबीनच्या पेरामध्ये मोठी वाढ झाली़ मात्र दोन हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरलेली नामांकित कंपनीची बियाणे उगवलीच नाहीत. शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केलेल्या तक्रारीनुसार २१०० शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले. मात्र अद्यापही कोणत्याच कंपनीने शेतकऱ्यांना मदतीसाठी हात पुढे केला नाही. कृषी विभागाने मदत मिळणार असल्याचे सांगितल्याने शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.लातूर जिल्ह्यात ३ लाख ७० हजार हेक्टर्सवर यावर्षी पेरणी झाली. यात बहुतांश नामांकीत कंपन्यांचे बियाणे बोगस निघाल्याने जिल्हाभरात दोन हजार हेक्टरवरील सोयाबीन उगवलेच नाही़ परिणामी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी मांडल्या़ या तक्रारींचा आकडा २१०० पर्यंत गेला़ कृषी विभागाच्या वतीने सोयाबीन बियाणे न उगवलेल्या शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतावर जावून पंचनाम्याचे काम करण्यात आले. त्यानुसार काही कंपन्यांच्या बियाणात दोष आढळून आला. यासंबंधीचा अहवाल जिल्हा कृषी विभागाच्या वतीने २ सप्टेबर रोजी विभागीय कृषी कार्यालयाकडे पाठविण्यात आला़ परंतु, अद्यापही याबाबत कुठलाही निर्णय कृषी विभागाच्या वतीने घेण्यात आलेला नाही़ तसेच यात दोषी आढळलेल्या कंपन्यांना याबाबत कृषी विभागाच्या वतीने नोटिसाही देण्यात आलेल्या होत्या. परंतु, याचे उत्तर मात्र अद्याप एकाही कंपनीने दिले नाही.(प्रतिनिधी)