शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

२८१ कृषी केंद्रांना ई-पॉस यंत्रे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:04 IST

जिल्ह्यात एकूण ७१० परवानाधारक कृषी सेवा केंद्र असून त्यातील २८१ केंद्रांना जि. प. कृषी विभागाकडून ई-पॉस मशीन वाटप करण्यात आले आहेत. उर्वरित केंद्रांसाठी शासनाकडे यंत्राची मागणी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात एकूण ७१० परवानाधारक कृषी सेवा केंद्र असून त्यातील २८१ केंद्रांना जि. प. कृषी विभागाकडून ई-पॉस मशीन वाटप करण्यात आले आहेत. उर्वरित केंद्रांसाठी शासनाकडे यंत्राची मागणी करण्यात आली आहे.शासनाकडून सध्या ई-पॉस मशीन अनिवार्य करण्यात आली आहे. विविध शासकीय योजनेअंतर्गत लाभधारकांना धान्य तसेच खत व बी-बियाणे ई-पॉस मशीननेच देणे बंधनकारक करण्यात आले. जिल्ह्यातील केवळ २८१ कृषी परवानाधारकांना ई-पॉस मशीनचे वाटप करण्यात आले आहे. त्यातील २४५ कार्यान्वित असून उर्वरित ई-पॉसमध्ये तांत्रिक अडचणी आहेत. शिवाय शासनाकडेही यंत्रांचा तुटवडा असल्याने मशीन वाटपाची कामे टप्प्या-टप्प्याने केली जात आहेत. प्रत्येक तालुक्यांना ५० ते ६० याप्रमाणे यंत्र वाटप करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. उर्वरित ४२९ मशीनची मागणी जि. प. कृषी कार्यालयाकडून करण्यात आली आहे. शासनाकडून दर्जात्मक मशीनच देण्याचा प्रयत्न असून एका यंत्राची जवळपास २० ते २१ हजार रुपये किंमत आहे. अनेक ठिकाणी खत-बियाणातील घोटाळ्यांना आता आळा बसण्यास मदत होणार आहे. परंतु ज्यांच्याकडे मशीनच उपलब्ध झाल्या नाहीत. त्यांना मात्र पूर्वीप्रमाणेच नियोजन करावे लागणार आहे. ई-पॉसची मागणी केली असली तरी अद्याप पुरवठा झाला नाही. लवकरच प्रक्रिया पूर्ण होईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.