शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

कोरड्या प्रकल्पांत चर खोदणार

By admin | Updated: May 8, 2016 01:09 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील जनता भीषण दुष्काळाने होरपळत आहे. जनतेला तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील जनता भीषण दुष्काळाने होरपळत आहे. जनतेला तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. तीव्र पाण्याची टंचाई लक्षात घेऊन शहरे व गावागावांसाठी पुढील ४० दिवस पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी दिली. दुष्काळामुळे पाणीसाठे कोरडे पडत असून, भूगर्भातील पाणीपातळीही खालावली आहे. त्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असली तरी आहे त्या परिस्थितीत गावागावांना व शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी अत्यंत काटेकोरपणे नियोजन करण्यात आले आहे. सध्या विभागातील धरणे, मध्यम प्रकल्प व तलावांमध्ये २ टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा शिल्लक आहे. ३ हजार ३५० टँकर सुरू असून, ६ हजार विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. सुमारे ६ हजार गावांना तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. मोठ्या धरणांपैकी मांजरा, तेरणा, माजलगाव, सिना-कोळेगाव, मनार ही धरणे कोरडी पडली आहेत. जायकवाडीतील मृत जलसाठ्यातून पाणीपुरवठा केला जात आहे. जायकवाडीतील गाळ काढण्याचे अजून काहीही नियोजन नाही. मनपा असलेल्या लातूर शहराला रेल्वेने पाणीपुरवठा होतो आहे. तर परभणी, नांदेड, औरंगाबाद या शहरांना सिद्धेश्वर, जायकवाडी, विष्णूपुरीमधून पाणी दिले जात आहे. नगरपालिका असलेल्या बीड, उस्मानाबादला, माजलगाव व उजनीमधून पाणीपुरवठा होत आहे. केज, धारूर, अंबाजोगाई, कळंब या शहरांना टँकरद्वारे पाणी दिले जात आहे.