शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

नजर आणेवारी वाढल्याने शेतकरी सापडले संकटात

By admin | Updated: October 5, 2014 00:48 IST

बाळासाहेब जाधव , लातूर \खरीप हंगामात उशिरा झालेल्या पावसामुळे पेरण्या उशीरा झाल्या़ त्यातच उघडीप दिलेल्या पावसामुळे आहे त्या पिकांची वाढही म्हणावी त्या प्रमाणात झालेली नाही़ वरवरच्या पाहणीव्दारे

 

बाळासाहेब जाधव , लातूर

\खरीप हंगामात उशिरा झालेल्या पावसामुळे पेरण्या उशीरा झाल्या़ त्यातच उघडीप दिलेल्या पावसामुळे आहे त्या पिकांची वाढही म्हणावी त्या प्रमाणात झालेली नाही़ वरवरच्या पाहणीव्दारे पिकांचे सर्वेक्षण करून महसूल विभागाच्या वतीने खरीप पिकांची नजर आणेवारी ६८ टक्के लावण्यात आल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे़ या वर्षी उशीरा झालेल्या पावसामुळे पेरण्या उशीरा झाल्या़जिल्ह्यात ५ लाख ६० हजार ८८२ एवढ्या क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली़यामध्ये भात, खरीप ज्वारी, बाजरी, मका, तूर,मुग, उडीद, भुईमुग, कारळ, तीळ, सुर्यफुल आदी पिकांची पेरणी झाली़ तसेच कापूस व ऊस या पिकांचीही लावण करण्यात आली़ उशीरा झालेल्या पावसामुळे खरीपांच्या इतर पिकांच्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढला आहे़ यामध्ये लातूर तालुक्यात ७ हजार ४३़२० हेक्टरवर, रेणापूर तालुक्यात ४५ हजार ७७ हेक्टर, औसा तालुक्यात ९८ हजार ९़०६८, निलंगा तालुक्यात ९२ हजार ७०२२, शिरूर अनंतपाळ तालुक्यात २५ हजार ४०८६, उदगीर तालुक्यातील ४९ हजार १२, देवणी ३२ हजार ९़२, जळकोट २२ हजार ७़०३, चाकूर ५७ हजार १२५, अहमदपूर ६२ हजार ५़६७, ५७ हजार १२५,अशा एकूण ५ लाख ६०हजार ८८२ हजार हेक्टरवर खरीपांची पेरणी झाली़ उशीरा झालेल्या पावसामुळे पिकाची वाढ मोठ्या प्रमाणात झालेली नाही़ परिणामी खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे़ लातूर जिल्यातील काही तालुक्यातील खरिप पिकांची आणेवारी ६८ टक्के महसूल विभागाच्या वतीने दाखविल्याने शेतकऱ्यातून नाराजी व्यक्त केली जात आहे़ परंतु सदरील आणेवारी १५ आॅगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत केलेल्या पिक पाहणीनुसार दर्शविली आहे़ परंतु ही पिक पाहणी आणखी दोन टप्यात होणार असल्याने आणेवारी कमी जास्त होऊ शकते अशी माहीती जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी दिली़