शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

पॅसेंजर गाडीचे डब्बे केले कमी

By admin | Updated: October 21, 2014 13:39 IST

आदिलाबाद-पूर्णा रेल्वे पॅसेंजरने येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांची प्रचंड गर्दी असताना ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर पॅसेंजर गाडीचे डब्बे कमी केल्याने प्रवाशांना खचाखच भरून प्रवास करण्याची वेळ आली .

 

किनवट : आदिलाबाद-पूर्णा रेल्वे पॅसेंजरने येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांची प्रचंड गर्दी असताना ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर पॅसेंजर गाडीचे डब्बे कमी केल्याने प्रवाशांना खचाखच भरून प्रवास करण्याची वेळ आली .  आदिलाबाद-पूर्णा पॅसेंजर गाडीने किनवट येथून नांदेड, आदिलाबादला जाणार्‍या प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. नांदेडहून किनवट येथे येण्यासाठी सायंकाळी एकच रेल्वे पॅसेंजर आहे. तर किनवटहून नांदेडला जाण्यासाठी पहाटे एकच गाडी आहे. या गाडीने जाणार्‍या-येणार्‍यांची संख्या अधिक आहे. आदिलाबाद-नांदेड मार्गावरील किनवट हे सर्वाधिक उत्पन्न देणारे स्टेश्न आहे. सध्या दिवाळी सणाच्या तोंडावर येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांची संख्या वाढली असतानाच ऐन गर्दीच्या मोसमात रेल्वे विभागाने पॅसेंजर गाडीचे डब्बे कमी केले. सध्या या गाडीला सहाच डब्बे आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी पाहता डब्ब्यात बसणे कठीण बनले आहे. रेल्वे खचाखच भरून जात आहे. डब्यातील सीटवर तर गर्दी असतेच पण प्रवाशांना आपले सामान ठेवण्यासाठी असलेल्या सीटवरही बसण्याची वेळ येत आहे. एवढेच नाही तर डब्ब्यात उभे राहून प्रवास करावा लागत आहे. याचा त्रास महिला, बालकांना होत आहे. प्रवाशांची डब्ब्याच्या कमतरतेअभावी होणारी गैरसोय दूर करण्यासाठी किमान तीन डब्बे जादा जोडण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. /(वार्ताहर)