शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

दिव्यांगत्वाचा आघात संपूर्ण कुटुंबावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2016 00:19 IST

अमोल तांदळे , चौसाळा मुलाला जन्मत:च अपंगत्व, नशिबी अठरा विश्वे दारिद्र्य, चार-साडेचार एकर कोरडवाहू जमीन यातच तीन मुलांचा सांभाळ करायचा कसा, असा प्रश्न रेवणनाथ व सीताबाई

अमोल तांदळे , चौसाळा मुलाला जन्मत:च अपंगत्व, नशिबी अठरा विश्वे दारिद्र्य, चार-साडेचार एकर कोरडवाहू जमीन यातच तीन मुलांचा सांभाळ करायचा कसा, असा प्रश्न रेवणनाथ व सीताबाई या दाम्पत्यासमोर पडला आहे. मुलगा एकनाथ जन्मत:च दिव्यांग असल्याने त्याच्या संगोपनाची जबाबदारी या दाम्पत्यावरच आहे. बीड तालुक्यातील चौसाळाजवळील ६० ते ७० उंबऱ्याचे गाव असलेल्या धोत्रा येथील दिव्यांग एकनाथची ही व्यथा आहे. २००५ दरम्यान संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग एकनाथला लाभ मिळावा यासाठी सीताबाई व रेवणनाथ यांनी बीड तहसीलकडे अर्ज केला होता. त्यानंतर अनेक वेळा तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारले. मात्र, एकनाथला कवडीची मदत झाली नसल्याचे एकनाथची आई सीताबाई यांनी सांगितले. रेवणनाथ व सीताबाई यांना तीन अपत्ये आहेत. एकनाथ हा सर्वांत मोठा, त्यानंतरच्या भारतने परिस्थितीअभावी शिक्षण सोडून दुकानावर कामास लागला. तर तिसरा बाळासाहेब शिक्षण घेत असतानाच शेतीकडे वळला आहे. दिव्यांग एकनाथला शासनाकडून मिळणाऱ्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी शासन दरबारी अर्ज-विनंत्या करूनही कुठलाही लाभ त्यांना मिळाला नाही. आईला शेतात काम करण्याची इच्छा असूनही घरातील दिव्यांग एकनाथकडे लक्ष द्यावे लागत असल्यामुळे तीही हतबल आहे. एकीकडे अपंग नसलेले अपंगाच्या सवलती लाटत आहेत, तर दुसरीकडे एकनाथसारख्या खरे लाभार्थी त्यापासून वंचित आहेत.