शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
4
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
5
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
6
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
7
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
8
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
9
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
10
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
11
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
12
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
13
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
14
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
15
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
16
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
17
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
18
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
19
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
20
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?

जि. प. हायस्कूलमध्ये शिक्षकांची वानवा

By admin | Updated: July 19, 2014 00:44 IST

वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे जि.प.शाळेत ९०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे असल्यामुळे ज्ञानार्जानावर परिणाम होत आहे.

वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे जि.प.शाळेत ९०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे असल्यामुळे ज्ञानार्जानावर परिणाम होत आहे. त्याचबरोबर लिपिकाची कामेही शिक्षकांनाच करावी लागत आहेत. बऱ्याच वर्षांपासून रिक्त जागा भरण्यात आलेल्या नाहीत. क्रीडाशिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना खेळ असतात की नाही असा प्रश्न पडला आहे. शाळेत एकूण ३७ पदे मंजूर आहेत. यापैकी अवघे २५ पदे भरलेली आहेत. पैकी १२ पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. यात रिक्तपदांपैकी उप मुख्याध्यापक १, पर्यवेक्षक १, माध्यमिक शिक्षक कला ४ पदे प्राथमिक शिक्षक २ पदे विशेष शिक्षक कला १ पद, क्रीडा शिक्षक २ पदे, कनिष्ठ सहाय्यक १ पद मिळून १२ पदांचा कारभार इतर शिक्षकांना सांभाळावा लागत आहे.परिणामी शिक्षकांसमोर अनेक अडचणी आहेत. रिक्तपदांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती पालक वर्गातून व्यक्त होत आहे.त्यातच १२ रिक्त जागांमुळे लिपिकाचे काम शिक्षकांवर अवलंबून आहे. पगारी बिले व टपाली कामात पूर्ण दिवस जातो. सर्व कार्यालयीन कामे शिक्षकांवर आहे. विशेष म्हणजे सध्या कार्यरत २५ कर्मचारी आहेत. १५ ते १६ कर्मचारी बुलडाणा येथून अप- डाऊन करतात नियमानुसार मुख्यालयी न थांबता दररोज परगावाहून ये- जा करीत असल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळत असल्याचा आरोप पालकांतून होत आहे. (वार्ताहर)जागा भरण्याची मागणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फकिरा आहेर यांनी सांगितले, रिक्त जागेचा तपशील नेहमी वरिष्ठांना कळविण्या येतो. ते केवळ आश्वासन देतात परंतु कधीच जागा भरल्या जात नाही. बऱ्याच वेळेस शाळेस कुलूप ठोकले. लेखी आश्वासने दिलीत, परंतु शिक्षक मात्र मिळाले नाहीत. मुख्याध्यापक चिंचोले म्हणाले, शाळेत पदभार स्वीकारल्यापासून गुणवत्ता सुधारली परंतु रिक्त जागा ही नेहमी डोकेदुखी ठरत आहे. लिपिकाचे कामे नाईलाजाने शिक्षकांवर करण्याची पाळी येते. क्रीडाशिक्षक व लिपिकाची पदे शाळेला महत्वाचे आहे. मात्र ही पदे न भरल्याने शिक्षकांवरील कामाचा बोजा कमी होईल. सर्व पदे शासनाने भरावीत. पालक सांडू ठोकणे म्हणाले, आमची मुल या ठिकाणी शिकतात. येथे सेमी इंग्रजी वर्ग असली तरी येथील तासीका होत नाही. विज्ञानच्या शिक्षकांना कारकुनाचे कामे करावे लागते. नियमित तासिका घेऊन शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. रिक्त पदे भरण्याबाबत तत्परता दाखवावी अशी अपेक्षा होत आहे.