शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
4
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
5
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
6
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
7
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
8
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
9
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
10
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
11
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
12
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
13
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
14
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
15
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
16
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
17
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
18
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
19
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
20
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...

जिल्हा अपघातमुक्त करायचाय

By admin | Updated: January 13, 2015 00:15 IST

बीड : मागील काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत, बीडही यामध्ये पिछाडीवर नाही, मात्र रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करीत

बीड : मागील काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत, बीडही यामध्ये पिछाडीवर नाही, मात्र रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करीत बीड जिल्हा हा अपघात मुक्त करायचा असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.पोलीस विभाग, शहर वाहतूक शाखा, उपप्रादेशिक परीवहन कार्यालय यांच्या संयूक्त विद्यमाने सोमवारपासून रस्ता सुरक्षा अभियानाला सुरूवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून जनजागृती रॅलीला उपप्रादेशिक परीवहन अधिकारी ए.ए.खान यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरूवात केली. शिवाजी पुतळ्यापासून निघालेली रॅली, जालना रोड, सुभाष रोड, भाजी मंडई, बशीरगंज, नगररोड मार्गे आंबेडकर भवनात दाखल झाली, यावेळी समारोप कार्यक्रम झाला़यावेळी अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, उपअधीक्षक अभय डोंगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ए.ए.खान, सा.बां.चे कार्यकारी अभियंता वसंत बाविस्कर, उप अभियंता सतीश दंडे, उपअधीक्षक सुधीर खीरडकर, एन.डी.शिरगावकर, निरीक्षक रमेश घोडके, सहा़ निरीक्षक एम़ ए़ सय्यद यांची उपस्थिती होती.‘रस्ता सुरक्षा केवळ घोषवाक्य नसून ती जिवनशैली आहे’ हे यावर्षीच्या अभियानाचे ब्रीदवाक्य असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले. अधीक्षक रेड्डी आणि जिल्हाधिकारी राम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत वाहतुकीच्या नियमांची माहिती दिली. या अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करायीच आहे, आणि यासाठी मुख्य घटक म्हणजे आजचे विद्यार्थी आणि वर्ग़ वाहतूक नियमांचे उल्लंघन न करता, देश आदर्श कसा बनेल यासाठी कर्तव्य पार पाडण्याचे आवाहनही राम यांनी केले. अधीक्षक रेड्डी म्हणाले, स्वत:चा व इतरांचा जीव सुरक्षित ठेवायचा असेल तर वाहन चालविताना नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे़अंबर निंबाळकर, निवृत्ती एखंडे, बाबु फुले या पोलीस अधिकाऱ्यांसह आरटीओ कार्यालयातील महेश रायबान, शिवानी नागरगोजे उपस्थित होते़ बाबासाहेब जायभाये, विजयकुमार जाधवर, खय्युम कुरेशी, विठ्ठल देशमुख, नितिन शिंदे, दिनकर माने, विठ्ठल परजने, तात्यासाहेब बांगर, जालिंदर बनसोडे यांनी परिश्रम घेतले़ (प्रतिनिधी)