शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

दूषितच पाणीपुरवठा

By admin | Updated: August 10, 2014 02:01 IST

दूषितच पाणीपुरवठा

जालना : शहरात बहुतांश भागात पावसाळ्यात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सरासरी दूषित पाण्याचे प्रमाण १४ टक्के असल्याचे सांगितले जात असले तरी त्यापेक्षाही अधिक प्रमाण असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जायकवाडी योजना तसेच घाणेवाडी जलाशयाद्वारे सात ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठ्यासाठी ब्लिचिंगचा योग्य वापर नियमित केला जात असल्याचा पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचा दावा आहे. मात्र तरीही अनेक भागात विशेषत: झोपडपट्टी वसाहतींमध्ये दूषित पाणीपुरवठा होतो. त्याचे कारण म्हणजे शहरातील अंतर्गत जलवाहिनी अनेक ठिकाणी फुटलेली आहे. ही जलवाहिनी कालबाह्य झाल्याने ती दिवसेंदिवस फुटतच राहणार, असे खुद्द पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी सांगतात. मात्र जलवाहिनी फुटल्यामुळे त्यात दूषित पाणी मिश्रित होऊन नागरिकांना सार्वजनिक पाणीपुरवठ्याद्वारे दूषित पाणी मिळते. त्यामुळे नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. दूषित पाणी प्यायल्यामुळे पोटाच्या आजारांचे रुग्ण मोठ्या संख्येने येत असल्याचे शहरातील काही डॉक्टरांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)