शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
3
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
4
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
5
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
6
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
7
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
8
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
9
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
10
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
11
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
12
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
13
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
14
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
15
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
16
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
17
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
18
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं

महावितरणचा हलगर्जीपणा नागरिकांच्या जीवावर

By admin | Updated: June 17, 2016 00:35 IST

बीड : पावसाळापूर्व महावितरणची दुरुस्ती कामे झालीच नाहीत. मध्यंतरीच्या वादळी-वाऱ्याने मनुष्यहानी मोठ्या प्रमाणात झाली असून,

बीड : पावसाळापूर्व महावितरणची दुरुस्ती कामे झालीच नाहीत. मध्यंतरीच्या वादळी-वाऱ्याने मनुष्यहानी मोठ्या प्रमाणात झाली असून, विद्युत खांब व तारांच्या पडझडीमुळे जनावरेही दगावली आहेत. महावितरणच्या गलथान कारभारामुळे जिल्ह्याभरात सात नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. हंगामपूर्व दुरुस्तीची कामे गेल्या अनेक वर्षांपासून केवळ शहरी भागात होत आहेत. ग्रामीण भाग महावितरणने वाऱ्यावर सोडल्याने मान्सूनपूर्व पावसातच पडझडीचे प्रमाण वाढले आहे. मे महिन्याअखेर झालेल्या वादळी वाऱ्यात उच्चदाब व लघुदाब वाहिनीचे सुमारे ४५० विद्युत खांब जमीनदोस्त झाले होते. यामध्ये महावितरणने कोट्यवधीचे नुकसान झाले असून गेल्या महिन्याभरापासून ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा विस्कळीत झाला आहे. मे महिन्यात वादळी वाऱ्यामुळे विद्युत तारा तुटून बीड तालुक्यातील करचुंडी येथील छावणीतील तब्बल २१ जनावरे तर परळी तालुक्यातील तळणी येथे विजेच्या धक्का लागून तीन जनावरे दगावल्याची घटना बुधवारी घडली.गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे फ्रिजमध्ये विद्युतप्रवाह संचारल्याने शेख नजीर शेख व अलिशान शेख नजीर या दोघांचा मृत्यू झाला होता. बीड तालुक्यातील नेकनूर येथे विद्युत तारेच्या धक्क्याने एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाला होता. एकापाठोपाठ एक दुर्घटना होत असतानादेखील महावितरणने गांभिर्याने पाहिल नाही. तालुक्याची ठिकाणे वगळता ग्रामीण भागात आजही दुरूस्तीची कामे रखडलेली आहेत. वादळी वाऱ्याला सुरुवात होताच विद्युत खांबाची पडझड हे समीकरणच बनले आहे.यंदा महावितरणने हंगामपूर्व दुरूस्ती कामाच्या निविदाच काढल्या नव्हत्या. नुकसान झाल्यानंतर उपकेंद्रानुसार ५० लाखाच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. असे असून दुरूस्तीचे काम धिम्या गतीने सुरू असल्याने गावे अंधारात आहेत. (प्रतिनिधी)