शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

संतोष दानवे यांची चाय पे चर्चा

By admin | Updated: April 25, 2016 00:08 IST

गणेश पंडित , केदारखेडा देशाचे पहिले पंतप्रधान स्व. जवाहरलाल नेहरु यांनी २ फेब्रुवारी १९५७ रोजी ज्याठिकाणी चहा घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला होता

गणेश पंडित , केदारखेडा

देशाचे पहिले पंतप्रधान स्व. जवाहरलाल नेहरु यांनी २ फेब्रुवारी १९५७ रोजी ज्याठिकाणी चहा घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला होता. केदारखेडा येथे संतोष दानवे यांची चाय पे चर्चातेथेच भोकरदनचे आ. संतोष दानवे यांनी रविवारी चाय पे चर्चा केली़ यानिमित्ताने ऐतिहासिक आठवणींना उजाळा मिळाला. केदारखेडा येथील बसस्थानकवर अचानक सकाळी आ़ दानवे हे जालना येथे जात असताना गाडी थाबंवून ग्रामस्थांशी चर्चा केली़ अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत आमदाराची चर्चा ऐकण्यासाठी शेकडोचा जनसमुदाय जमला़ यावेळी ग्रामस्थांनी दुष्काळी स्थिती, जलयुकत शिवार, केदारखेडा मुख्य रस्त्याची समस्या,पिण्याच्या पाण्याची समस्या आदी महत्वपूर्ण बाबी आ़ दानवे यांच्याकडे मांडल्या़ आ़दानवे हे काळजीपूर्वक या गावांच्या समस्या जाणून घेतल्या. या प्रसंगी रमेश मुरकुटे, मधुकर ताबंडे, उत्त मराव ताबंडे,श्रीराम ताबंडे, गंगामामा पवार, निळकंठ ठोबंरे, संचित जाधव, अण्णासाहेब जाधव उपस्थित होतेक़ेदारखेडा येथे २ फेब्रुवारी १९५७ साली भारताचे पहिले पंतप्रधान जवारलाल नेहरु यांचा भोकरदन, जालना दौरा असताना त्यांनी ज्या ठेल्यावर चहा घेतला होता़आणि याच चहा ठेल्याच्या मालकांनी त्यांचा सत्कार केला होता़ आज त्याच ठेल्यावर आ़ संतोष दानवे यांची चाय पे चर्चा झाली़ फरक तो एवढाच त्यावेळी नेहरुजींना चहा पाजण्यासाठी केदारखेडा येथील रेणुकादास लाचुर्ये हे होते़ आज त्यांचा नातु राजेश केदारनाथ लाचुर्ये हे होते़