शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

समाजकल्याणच्या धोरणामुळे वसतिगृह प्रवेशापासून विद्यार्थी वंचित

By admin | Updated: August 31, 2014 00:41 IST

औरंगाबाद : समाजकल्याण विभागाने वसतिगृह प्रवेशाची आॅनलाईन प्रक्रिया सुरूकेली आहे.

औरंगाबाद : समाजकल्याण विभागाने वसतिगृह प्रवेशाची आॅनलाईन प्रक्रिया सुरूकेली आहे. यामध्ये वसतिगृह निवडीला प्राधान्य दिल्यामुळे कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत आहे. जास्त गुण असणारे विद्यार्थी वंचित राहत आहेत.जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृह प्रवेशाची निवड यादी आॅनलाईन लावण्यात आली आहे. त्यामध्ये कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला, तर ८० ते ९० टक्के गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागले.विद्यार्थी समाजकल्याण विभागात निवड यादीविषयी माहिती विचारण्यासाठी गेल्यास त्यांना योग्य माहिती दिली जात नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. कार्यालयात विद्यार्थ्यांची निवड यादी फलकावर लावण्यात येत नसल्यामुळे निवडीची माहिती मिळत नाही. यादी पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना नेटवर पैसे खर्च करावे लागत आहेत. विशेष म्हणजे पहिल्या यादीत विद्यार्थ्यांच्या गुणांचा उल्लेख नसल्यामुळे निवड कोणत्या आधारावर केली, असा प्रश्न विद्यार्थी करीत आहेत. समाजकल्याणच्या नव्या धोरणामुळे गुणवत्ता असणारे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. निवड यादीतील चुका दुरुस्त करून पुन्हा यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत.