शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

आठवडी बाजार सुरू करण्यासाठी भाजपातर्फे धरणे आंदोलन - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:02 IST

औरंगाबाद ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोड गाव आहे. चार जिल्ह्यांच्या पायथ्याशी असलेल्या पाचोडला दहा हजारांच्या आसपास लोकसंख्या आहे. पाचोड ...

औरंगाबाद ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोड गाव आहे. चार जिल्ह्यांच्या पायथ्याशी असलेल्या पाचोडला दहा हजारांच्या आसपास लोकसंख्या आहे. पाचोड गाव राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे शंभर गावांचा दळणवळणाशी संबंध पाचोडशी येतो. रविवारी येथे मोठा आठवडी बाजार भरत असतो. बाजारासाठी मराठवाड्यातून व्यापारी पाचोडला येत असतात. अडत बाजार व जनावरांचा बाजार मराठवाड्यात नावारूपाला आला आहे; परंतु कोरोना महामारीमुळे बाजारपेठा बंद आहेत. जिल्हा उपाध्यक्ष ॲड. बद्रीनारायण भुमरे यांच्या नेतृत्वाखाली पाचोड गावात धरणे आंदोलन करण्यात आले. आठवडी बाजार लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, यासाठी निवेदन दिले आहे.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. बद्रीनारायण भुमरे, ॲड. रणवीर नरवडे, रणजित नरवडे, पवन गटकाळ, निखिल काळे, भागवत भुमरे, दादासाहेब भुमरे आदी हजर होते.