शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

इंटरनेटअभावी व्यवहार झाले ठप्प

By admin | Updated: July 20, 2014 00:29 IST

बदनापूर : येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत.

बदनापूर : येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. या व्यवहारांकरिता अनेकांना हेलपाटे मारावे लागत आहेत.शासनाने खरेदी-विक्रीचे व्यवहार आता आॅनलाईन होणार असल्याचे जाहीर केले असले तरी यातील अनेक त्रुटींमुळे जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बदनापूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात तालुक्यातीलच नव्हे, तर अन्य जिल्ह्यांतून अनेकजण खरेदी-विक्रीचे दस्त नोंदणीकरिता येतात एका दस्तनोंदणीसाठी किमान पाच ते सहा जणांना यावे लागते. हे सर्व जण आपला वेळ व पैसा खर्चून येथे येतात. परंतु बदनापूर येथील या कार्यालयातील इंटरनेट सेवा गेल्या दोन दिवसांपासून बंद झाल्यामुळे दस्तनोंदणी ठप्प झाली आहे. यामुळे हा व्यवहार करणाऱ्यांना दिवसभर येथे बसण्याशिवाय पर्याय नसतो. तसेच पहिल्या दिवशी काम झाले नाही. तर दुसऱ्या दिवशीही त्याच कामासाठी यावे लागते. अशाप्रकारे लोकांचा या कार्यालयात दस्त नोंदणीसाठी वेळ व पैसा खर्च वाया जात आहे. बाँड विक्रेता व बाँड रायटर यांचाही यामुळे रोजगार बुडत आहे. बदनापुरातील अन्य इंटरनेट सेवा सुरू झाली. या कार्यालयातील ही सेवा मात्र ठप्प झाली आहे. याबाबत येथील दुय्यम निबंधक घाडगे म्हणाले, कार्यालयाचे कामकाज आॅनलाईन सुरू आहे. त्याकरिता इंटरनेट सुविधा आम्हाला मिळते. परंतु गेल्या दोन दिवसांपासून यामध्ये अडथळा आल्यामुळे इंटरनेट सुविधा बंद आहे. आम्ही संबंधितांना याबाबत कळविले आहे.