शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

गारपीटग्रस्त भागात विद्युतपुरवठा चालू करण्याची मागणी

By admin | Updated: June 12, 2014 01:37 IST

औसा : गारपीटग्रस्त भागातील विद्युतपुरवठा चालू करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन माजी आ. दिनकर माने यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यास दिले आहे.

औसा : गारपीटग्रस्त भागातील विद्युतपुरवठा चालू करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन माजी आ. दिनकर माने यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यास दिले आहे. मार्च महिन्यात औसा तालुक्यात झालेला अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचा विद्युतपुरवठा खंडित झाला आहे. किल्लारी, मोगरगा, तावशी, एकंबी, चिंचोली, जवळगा आदी अनेक गावांतील विद्युत लाईनचे पोल मोडले आहेत. तर तारा तुटल्यामुळे या भागातील विद्युतपुरवठाही गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळणेदेखील मुश्कील झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार मागणी करूनदेखील विद्युत महामंडळ याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे माजी आमदार दिनकरराव माने यांच्या उपस्थितीत गारपीटग्रस्त भागातील विद्युतपुरवठा पूर्ववत् सुरू ठेवावा, अशा मागणीचे निवेदन वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहे. (वार्ताहर)