शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

नुकसानग्रस्तांना भरपाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:33 IST

शहरात रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबेडकरनगर, जयभीमनगर, श्रावस्तीनगर, नई अबादी, रमामाता सोसायटी, लालवाडी आदी भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरुण गोरगरीबांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी मनपा आयुक्तांकडे केली़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: शहरात रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबेडकरनगर, जयभीमनगर, श्रावस्तीनगर, नई अबादी, रमामाता सोसायटी, लालवाडी आदी भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरुण गोरगरीबांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी मनपा आयुक्तांकडे केली़अतिवृष्टीमुळे शहरातील बहुतांश भाग जलमय झाला होता. अनेक नगरात नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. अनेकांचे संसारोपयोगी साहित्य पाण्यात वाहून गेले. महापालिकेने या भागातील नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नांदेड लोकसभा युवक काँग्रेसचे सत्यपाल सावंत यांनी केली आहे. जिल्ह्यात शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. मूग व उडीद काढणीला आला असताना अतिवृष्टीने शेतकरी संकटात सापडला. पंचनामे करुन प्रति एकर दहा हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी प्रजासत्ताक समाजवादी भारत पार्टीचे अध्यक्ष पंकज शिवभगत यांनी केली आहे. महापालिका हद्दीतही नाली उपसा न केल्यामुळे श्रावस्तीनगर, सावित्रीबाई फुलेनगर, सैलाबनगर, खडकपूरा, देगलूरनाका, मिल्लतनगर, गांधीनगर, महेबूब नगर, सखोजीनगर, बालाजीनगर, भीमसंदेश कॉलनी, तेहरानगर, एकबालनगर, इस्लामपूरा, बिलालनगर, महेबूबीया कॉलनी, मुजाहिद चौक, पंचशीलनगर आदी भागात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यांनाही प्रति कुटुंब दहा हजार रुपये अनुदान देण्याची मागणी शिवभगत यांनी केली.