शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

वाळू उपशाच्या अहवालाला दिला खो

By admin | Updated: July 11, 2014 01:03 IST

हिंगोली : लिलावामध्ये सुटलेल्या वाळू घाटातून किती ब्रास वाळूचा उपसा झाला, या बाबतचा अहवाल संबंधित कंत्राटदाराने कधीही तहसील कार्यालयाकडे दिला नाही

हिंगोली : लिलावामध्ये सुटलेल्या वाळू घाटातून किती ब्रास वाळूचा उपसा झाला, या बाबतचा अहवाल संबंधित कंत्राटदाराने कधीही तहसील कार्यालयाकडे दिला नाही आणि तहसील कार्यालयांनी किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाने तो मागितला नसल्याचे समोर आले आहे.जिल्ह्यात लिलाव न झालेल्या वाळू घाटातून बेसुमार वाळूचा उपसा होत असताना याकडे महसूल विभागाने लक्षच दिलेले नाही. शिवाय ज्या वाळू घाटांचा लिलाव झाला आहे. त्या वाळू घाटातून किती ब्रास वाळू संबंधित कंत्राटदारांनी घ्यायची आहे व किती महसूल त्याने जमा केला आहे? या बाबतची माहिती संबंधित कंत्राटदाराने तहसील कार्यालयाला देणे आवश्यक आहे. वाळू उपशाबाबत तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवून तहसीलदारांना या बाबतचा अहवाल देणे बंधणकारक असताना ही जबाबदारी एकाही ठिकाणी पार पाडली जात नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील पाचही तहसील कार्यालयांनी या बाबत कधीही संबंधिताकडून अहवाल मागविला नाही आणि तहसील कार्यालयाला जिल्हाधिकारी कार्यालयानेही कधीही अशा प्रकारच्या अहवालाची मागणी केली नाही. त्यामुळे बोलीतून वाळू घाट मिळविलेल्या कंत्राटदारांना रान मोकळे होते. बेसुमार वाळूचा उपसा त्यांच्याकडून केला जातो. अधिकारी मात्र ही आपली जबाबदारी नसल्याचे सांगुन दुर्लक्ष करतात. शिवाय यासाठी कमी मनुष्यबळ, अधिकारांची कमतरता, पोलिसांचे असहकार्य अशी तकलादू कारणे सांगितली जातात. परिणामी शासनाला कोट्यावधी रुपयांचा महसूल मुकावा लागतो. याकडे एकाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नसल्याने नदी व ओढ्यांचा नैसर्गिक समतोल बिघडत आहे. (समाप्त)