शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणातील बदलाचा अभ्यास करून शेती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:05 IST

देवगाव रंगारी : सतत पर्यावरणाचा समतोल बिघडत असून त्यामुळे विविध नैसर्गिक समस्या निर्माण होऊन त्यांचा परिणाम ॠतुचक्रावर होत आहे. ...

देवगाव रंगारी : सतत पर्यावरणाचा समतोल बिघडत असून त्यामुळे विविध नैसर्गिक समस्या निर्माण होऊन त्यांचा परिणाम ॠतुचक्रावर होत आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ अशा चक्रव्यूहात शेतकरी वर्ग सापडल्याने शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. त्याकरिता प्रत्येक शेतकऱ्याने आता पर्यावरण बदलाचा अभ्यास करुन शेतीचे नियोजन करावे, असे प्रतिपादन प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी सोमवारी केले.

ताडपिंपळगाव येथे ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने शेतकऱ्यांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंजाबराव डख बोलत होते. ते गेल्या दोन वर्षांपासून बदलत्या हवामान विषयाचा अभ्यास करीत असून त्यांचे आतापर्यंतचे अंदाज तंतोतंत खरे ठरले आहेत. या कार्यक्रमात त्यांनी विविध विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी सरपंच सुशीला अरुण सोनवणे, उपसरपंच सतीश शेळके, ग्रामसेवक विलास पाडवी आदी उपस्थित होते.