शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

१९ लोटाबहाद्दरांवर मनपाकडून गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:25 IST

परभणी : महानगरपालिकेने उघड्यावर शौचास जाणाऱ्या १९ नागरिकांवर गुन्हे दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महानगरपालिकेने उघड्यावर शौचास जाणाऱ्या १९ नागरिकांवर गुन्हे दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. ही कारवाई १७ जुलै रोजी सकाळी ६ वाजता करण्यात आली. सलग दोन दिवसांपासून मनपाने केलेल्या कारवाईमुळे उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांचे धाबे दणाणले आहेत. शहर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत गेल्या दोन दिवसांपासून शहरामध्ये १८८ मुंबई कलम गुन्हा अन्वये सार्वजनिक ठिकाणी घाण करणे या कायद्याखाली उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याची मोहीम राबविली जात आहे. यामध्ये मनपाच्या पथकाने १६ जुलै रोजी १४ नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर दुसऱ्या दिवशी १७ जुलै रोजी जिंतूररोड परिसरातील भारतनगर, नेहरु नगर, शाहूनगर, फुलेनगर, संजय गांधी, भीमनगर, जुना पेडगावरोड येथे उघड्यावर शौचास जाणाऱ्या १९ नागरिकांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.या मोहिमेत उपायुक्त विद्या गायकवाड, करण गायकवाड, राजू झोडपे, श्रीकांत खुरा, विकास रत्नपारखी, मेहराज अहेमद, माधव काकडे, लिंबाजी बनसोडे, प्रल्हाद देशमाने आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे.