शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सुविधा कमी अन् असुविधाच वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 23:50 IST

येथील राजगोपालाचारी उद्यानाचीही दुरवस्था झाली असून, येथील खेळण्याचे साहित्य मोडकळीस आल्याने मुलांना याच साहित्याचा आधार घेऊन आपले मनोरंजन करावे लागत आहे. या उद्यानाचा विकास करण्यासाठी मनपाने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील राजगोपालाचारी उद्यानाचीही दुरवस्था झाली असून, येथील खेळण्याचे साहित्य मोडकळीस आल्याने मुलांना याच साहित्याचा आधार घेऊन आपले मनोरंजन करावे लागत आहे. या उद्यानाचा विकास करण्यासाठी मनपाने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.परभणी शहरात चार उद्याने विकसित केली होती. त्यापैकी राजगोपालचारी उद्यान हे प्रमुख उद्यान आहे. मात्र या ठिकाणी देखील मोजकेच खेळण्याचे साहित्य उपलब्ध आहे. त्यातीलही अनेक खेळण्या मोडकळीस आल्याने मुलांचा हिरमोड होतो. शहरातील वसमत रस्त्यावर असलेल्या या उद्यानात मोठ्या प्रमाणात असुविधा आहेत. मागील काही वर्षांपासून नवीन लॉन टाकली नाही, नव्या खेळण्याही बसविण्यात आल्या नाहीत किंवा नवीन झाडेही येथे लावली नाहीत. त्यामुळे उद्यानाच्या दुरवस्थेत भर पडत आहे. काही वर्षांपूर्वी या ठिकाणी मुलांसाठी रेल्वे ट्रॅक उभारुन रेल्वे सुरू केली होती. मात्र हा प्रकल्प अल्पायुषीच ठरला. आता मात्र सहा घसरगुंड्या, दोन झोके, दोन सी-सॉ एवढीच खेळणी या ठिकाणी शिल्लक आहे. (समाप्त)