शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

आ. राजपूत म्हणतात, पीक आणेवारीबाबत माहिती नसल्याने दुर्लक्ष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:22 IST

कन्नड : तालुक्याची अंतिम आणेवारी नक्कीच पन्नास टक्क्यांच्या आत राहील, असा विश्वास आ. उदयसिंग राजपूत यांनी व्यक्त केला. तर ...

कन्नड : तालुक्याची अंतिम आणेवारी नक्कीच पन्नास टक्क्यांच्या आत राहील, असा विश्वास आ. उदयसिंग राजपूत यांनी व्यक्त केला. तर पीक आणेवारीच्या प्रक्रियेबाबत माहिती नसल्याने याकडे दुर्लक्ष झाल्याची कबुली शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

आ. राजपूत म्हणाले की, यावर्षी तालुक्यात जास्तीचा पाऊस पडल्याने पिकांचे नुकसान झाले. वास्तविक सर्वच शेतकऱ्यांना मदत मिळणे आवश्यक होते. तालुक्याला मिळणारा मदतनिधी कमी असून सर्व शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहे. पीक आणेवारी कशी जास्त लागली याबाबत पुराव्यासह माहिती मागितली आहे, यात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. आणेवारी कमी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असे त्यांचे समर्थक सांगत आहेत. पण त्यांचा काय संबंध आहे, असा सवाल उपस्थित करुन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपण राजकारण करीत नाही असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी तालुकाप्रमुख केतन काजे, डॉ. अण्णा शिंदे, अवचित वळवळे, शिवाजी थेटे, दिलीप मुठ्ठे, बंटी सुरे यांची उपस्थिती होती.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या प्रयत्नातून आणेवारीचा प्रश्न सुटल्याचे त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर प्रचार सुरु केल्याने आमदाराने पत्रकार परिषद घेतली. दुसरीकडे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. खरे पण नुकसान झालेले पीकच शेतकऱ्यांनी काढून टाकले. मात्र, पीकपेऱ्याच्या नोंदीवरुन पंचनामे करण्यात येतील हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.