शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आ. राजपूत म्हणतात, पीक आणेवारीबाबत माहिती नसल्याने दुर्लक्ष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:22 IST

कन्नड : तालुक्याची अंतिम आणेवारी नक्कीच पन्नास टक्क्यांच्या आत राहील, असा विश्वास आ. उदयसिंग राजपूत यांनी व्यक्त केला. तर ...

कन्नड : तालुक्याची अंतिम आणेवारी नक्कीच पन्नास टक्क्यांच्या आत राहील, असा विश्वास आ. उदयसिंग राजपूत यांनी व्यक्त केला. तर पीक आणेवारीच्या प्रक्रियेबाबत माहिती नसल्याने याकडे दुर्लक्ष झाल्याची कबुली शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

आ. राजपूत म्हणाले की, यावर्षी तालुक्यात जास्तीचा पाऊस पडल्याने पिकांचे नुकसान झाले. वास्तविक सर्वच शेतकऱ्यांना मदत मिळणे आवश्यक होते. तालुक्याला मिळणारा मदतनिधी कमी असून सर्व शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहे. पीक आणेवारी कशी जास्त लागली याबाबत पुराव्यासह माहिती मागितली आहे, यात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. आणेवारी कमी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असे त्यांचे समर्थक सांगत आहेत. पण त्यांचा काय संबंध आहे, असा सवाल उपस्थित करुन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपण राजकारण करीत नाही असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी तालुकाप्रमुख केतन काजे, डॉ. अण्णा शिंदे, अवचित वळवळे, शिवाजी थेटे, दिलीप मुठ्ठे, बंटी सुरे यांची उपस्थिती होती.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या प्रयत्नातून आणेवारीचा प्रश्न सुटल्याचे त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर प्रचार सुरु केल्याने आमदाराने पत्रकार परिषद घेतली. दुसरीकडे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. खरे पण नुकसान झालेले पीकच शेतकऱ्यांनी काढून टाकले. मात्र, पीकपेऱ्याच्या नोंदीवरुन पंचनामे करण्यात येतील हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.