शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

दुसऱ्या दिवशीही शहरातील वीजपुरवठा विस्कळीत

By admin | Updated: November 16, 2014 00:39 IST

औरंगाबाद : शहरातील वीजपुरवठ्याचे १६ नोव्हेंबर मध्यरात्री महावितरणकडे हस्तांतर करण्यात येईल, अशी अधिकृत घोषणा शुक्रवारी जीटीएलच्या वतीने करण्यात आली आहे.

औरंगाबाद : शहरातील वीजपुरवठ्याचे १६ नोव्हेंबर मध्यरात्री महावितरणकडे हस्तांतर करण्यात येईल, अशी अधिकृत घोषणा शुक्रवारी जीटीएलच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे जीटीएलच्या बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी अनधिकृतपणे काम बंद केले आहे. अनेकांनी खोडसाळपणाच्या भूमिकेतून वीजपुरवठा खंडित केला होता. कर्मचाऱ्यांच्या या धोरणामुळे दि.१४ नोव्हेंबर रोजीही अर्धे शहर अंधारात होते. पुन्हा दुसऱ्या दिवशी (शनिवारी) हा प्रकार पाहावयास मिळाला. त्यामुळे अर्ध्या शहराचा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. रात्री उशिरापर्यंत महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते.डी.पी.मधील आॅईल, फ्यूज, ए., बी. स्वीच काढणे आदी प्रकार जीटीएलच्या कर्मचाऱ्यांनी केले होते. काही भागांत रात्री उशिरापर्यंत महावितरणचे कर्मचारी पोहोचू शकले नाही. त्यामुळे वीज ग्राहकांनी जीटीएल आणि महावितरण या दोन्ही कंपन्यांच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली. जीटीएलच्या कर्मचाऱ्यांच्या भूमिकेमुळे संपूर्ण वीज वितरण व्यवस्था कोलमडली.