शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
4
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
6
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
7
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
8
हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
9
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
10
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
11
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
12
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
13
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
14
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
15
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
16
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
17
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
18
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
19
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
20
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशीही शहरातील वीजपुरवठा विस्कळीत

By admin | Updated: November 16, 2014 00:39 IST

औरंगाबाद : शहरातील वीजपुरवठ्याचे १६ नोव्हेंबर मध्यरात्री महावितरणकडे हस्तांतर करण्यात येईल, अशी अधिकृत घोषणा शुक्रवारी जीटीएलच्या वतीने करण्यात आली आहे.

औरंगाबाद : शहरातील वीजपुरवठ्याचे १६ नोव्हेंबर मध्यरात्री महावितरणकडे हस्तांतर करण्यात येईल, अशी अधिकृत घोषणा शुक्रवारी जीटीएलच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे जीटीएलच्या बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी अनधिकृतपणे काम बंद केले आहे. अनेकांनी खोडसाळपणाच्या भूमिकेतून वीजपुरवठा खंडित केला होता. कर्मचाऱ्यांच्या या धोरणामुळे दि.१४ नोव्हेंबर रोजीही अर्धे शहर अंधारात होते. पुन्हा दुसऱ्या दिवशी (शनिवारी) हा प्रकार पाहावयास मिळाला. त्यामुळे अर्ध्या शहराचा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. रात्री उशिरापर्यंत महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते.डी.पी.मधील आॅईल, फ्यूज, ए., बी. स्वीच काढणे आदी प्रकार जीटीएलच्या कर्मचाऱ्यांनी केले होते. काही भागांत रात्री उशिरापर्यंत महावितरणचे कर्मचारी पोहोचू शकले नाही. त्यामुळे वीज ग्राहकांनी जीटीएल आणि महावितरण या दोन्ही कंपन्यांच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली. जीटीएलच्या कर्मचाऱ्यांच्या भूमिकेमुळे संपूर्ण वीज वितरण व्यवस्था कोलमडली.