शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

नाताळ ते नववर्ष ‘हाऊसफुल’

By admin | Updated: December 25, 2014 00:47 IST

औरंगाबाद : नाताळ आणि नवीन वर्षाच्या जल्लोषासाठी औरंगाबादकरांची पावले विविध पर्यटन आणि धार्मिक स्थळांकडे वळत आहेत.

औरंगाबाद : नाताळ आणि नवीन वर्षाच्या जल्लोषासाठी औरंगाबादकरांची पावले विविध पर्यटन आणि धार्मिक स्थळांकडे वळत आहेत. विविध ठिकाणी जाणाऱ्या रेल्वे, विमान आणि बसचे बुकिंग नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर फुल झाली आहे. नाताळ सण, विकेन्ड आणि त्यानंतर सरत्या वर्षाला निरोप, असा तिहेरी योग जुळून आल्याने सुट्ट्यांचा आण पर्यटनाच्या ठिकाणी घेण्याकडे शहरवासीयांचा ओढा दिसून येत आहे. नाताळची सुटी म्हटली की, गोव्याला जायचे, असे समीकरण गेल्या काही वर्षांपासून दिसून येत आहे. नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी गोव्याला जाण्यास प्राधान्य देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गोव्यासाठी विशेष रेल्वे सोडण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने याठिकाणी जाण्यासाठी अन्य वाहतूक सुविधांचा आधार घ्यावा लागत आहे. गोव्याशिवाय केरळ, म्हैसूर, उटी, महाबळेश्वर, नैनिताल, दिल्ली, बंगळुरू ही ठिकाणे पर्यटनासाठी हॉट स्पॉट ठरत आहेत. सुट्ट्यांचा आनंद या ठिकाणांवर व्यतीत करण्यास औरंगाबादकरांनी अग्रक्रमदिला आहे.रेल्वेगाड्या फुलसचखंड एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस, औरंगाबाद-रेनीगुंटा साप्ताहिक एक्स्प्रेस, ओखा-रामेश्वरम, हैदराबाद-अजमेर या रेल्वेगाड्यांच्या आगामी काही दिवसांमधील बुकिंग फुल झाली आहे. यामध्ये सचखंड एक्सप्रेसची वेटिंग १०० वर पोहोचली आहे. पर्यटनाबरोबर धार्मिक स्थळी जाण्याकडेही कल दिसून येत आहे.विदेशवारीकडे कलनाताळ आणि नववर्षासाठी बँकॉक, मॉरिशस, सिंगापूर आदींसह विदेशवारीकडेही अनेकांचा कल आहे. अनेकांनी काही महिन्यांअगोदरच नियोजन केलेले असल्याने त्यांना आगामी कमी दरात सहलीचा आनंद घेता येत आहे. परंतु ऐनवेळी नियोजन करणाऱ्यांना मात्र, अधिक रक्कम मोजावी लागत आहो. शिवाय अनेकांनी ग्रुपने बुकिंग करण्यास प्राधान्य दिल्याचे विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.