शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: आझाद मैदान रिकामे करा; मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस
2
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
3
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
5
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
6
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
7
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
8
लेख: सोलापूरकरांची ‘सज्जनशक्ती’, गणेशोत्सवात ‘डीजेमुक्ती’
9
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
10
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
11
Mumbai: अखेर मांडवा गेटवे जलवाहतुकीला मुहूर्त मिळाला!
12
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
13
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
14
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
15
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र
16
विशेष लेख: बाल बलात्कारांनी बांगलादेश हादरला !
17
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
18
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
19
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
20
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?

३५ चौकांमध्ये बसविणार ‘सीसीटीव्ही’

By admin | Updated: August 29, 2014 01:28 IST

जालना : शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन आणि नगरपालिकेच्या वतीने विविध ३५ चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा श्रीगणेशा

जालना : शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन आणि नगरपालिकेच्या वतीने विविध ३५ चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा श्रीगणेशा २९ आॅगस्ट रोजी होत आहे. एकाच दिवशी हे कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सीसीटीव्ही बसविण्यासाठी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्या अध्यक्षतेखाली दहा जणांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या सूचनेनुसार कॅमेरे बसविण्यात येत आहेत. पालिकेने खर्चाचा भार उचलला असला तरी नियंत्रण पोलिसांकडेच राहणार आहे. रेल्वेस्थानक, बस स्थानक, गांधी चमन, मोतीबाग, सिंधीबाजार, शिवाजी पुतळा, बाबुराव काळे चौक, गुरूबचन चौक, जिजामाता कमान, घनतृप हनुमान चौक, टांगा स्टॅण्ड, सराफा मार्केट, मंमादेवी चौक, शनी मंदिर जुना जालना, बडीसडक राम मंदिर, मुर्गी तलाब, दुर्गा माता/झाशी राणी पुतळा, महावीर चौक, सुभाष चौक, भोकरदन नाका, कन्हैय्यानगर, मंठा नाका, दत्त आश्रम आदी चौकांची निवड करण्यात आली आहे. यासाठी वाय-फाय यंत्रणा असणार असल्याने कोठेही वायर दिसणार नाही. चौकात बसविल्यानंतर संपूर्ण चौक संरक्षित होऊ शकेल, एवढी खांबाची उंची राहील. वॉटर प्रुफ कॅमेरे १.३ मेगा फिक्सल शक्तीचे राहतील. तसेच आय.सी. म्हणजे इंटरॉक्ट प्रोटोकॉल स्टीमचे कॅमेरे आहेत. त्याचे नियंत्रण पोलिस अधीक्षक, सदर बाजार, कदीम जालना, नगर पालिकेचे मुख्याधिकारी आणि दहा जणांच्या समिती सदस्यांच्या मोबाईलवर इंटरनेटद्वारे जोडले जातील. शहरात मागील काही काळात रस्त्यावर खून, प्राणघातक हल्ले, चोऱ्या, लुटमार यासारख्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याने या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. ऐन उत्सव काळात या कॅमेऱ्यांची पोलिस प्रशासनास मोठी मदत होणार आहे. (प्रतिनिधी)सीसीटीव्ही बसविण्यासाठी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्या अध्यक्षतेखाली दहा जणांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या सूचनेनुसार कॅमेरे बसविण्यात येत आहेत. पालिकेने खर्चाचा भार उचलला असला तरी नियंत्रण पोलिसांकडेच राहणार आहे. या निर्णयाचे जानलेकरांतून स्वागत होत आहे. कॅमेरे कायमस्वरुपी ठेवण्याची मागणी आहे.