शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

अंधारातून प्रकाशाकडे अभियानाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:06 IST

औरंगाबाद : जमात-ए-इस्लामी हिंदतर्फे राज्यभरात अंधारातून प्रकाशाकडे हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. औरंगाबाद शाखेतर्फे या उपक्रमाची सुरुवात तापडिया ...

औरंगाबाद : जमात-ए-इस्लामी हिंदतर्फे राज्यभरात अंधारातून प्रकाशाकडे हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. औरंगाबाद शाखेतर्फे या उपक्रमाची सुरुवात तापडिया नाट्यमंदिरात करण्यात आली. या कार्यक्रमास वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात मौलाना महफूज उर रहमान यांच्या कुरआन पठनाने झाली. अब्दुल कय्युम यांनी मराठी भाषांतर केले. यानंतर नोशाद उसमान यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख अतिथी म्हणून उत्तर प्रदेश येथून आलेले मौलाना कलीम सिद्दिकी यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना सांगितले की, ईश्वराने दिलेल्या मार्गदर्शक मूल्यानुसार जेवण जगण्याचा प्रयत्न केल्यास ते अधिक प्रकाशमय होईल आणि सबंध मानवी जगाला त्याचा फायदा होईल. जमातचे शहरप्रमुख इंजिनिअर वाजेद कादरी म्हणले की, स्वतंत्रता, समता, बंधुत्व या सामाजिक नियमांवर आधारित आदर्श समाज निर्माण करण्याचा प्रकाशमय मार्ग इस्लामने दिला. अध्यक्षीय भाषणात जामाते इस्लामी हिंदचे प्रदेश अध्यक्ष रिजवान उर रहेमान खान यांनी सांगितले की, जीवन अमूल्य आहे, मृत्यूची वेळही अनिश्चित आहे. या जीवनानंतर एक पारलौकिक जीवन आहे, ज्यात आपल्याला आपल्या स्वामी पुढे जाब द्यायचा आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपले आयुष्य चांगल्या पद्धतीने जगायला हवे. उस्मानपुरा गुरुद्वारा येथील प्रमुख ग्रंथी खडकसिंग, संंत तुकाराम आश्रमचे निवृत्ती महाराज घोडके, आकोटचे सत्यपालजी महाराज, अभय पुत्र भदंत, मराठा सेवासंघाचे डॉ. रमेश पवार, जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्रचे सचिव मुहम्मद समी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात डॉ. शादाबमुसा, डॉ. हसीब अहमद, डॉ. सलमान मुकरम, फैजान काजी, फहीमुनिस्सा आदी पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. इमरान अहमद खान यांनी केले.