कोळनूर : जळकोट तालुक्यातील कोळनूर परिसरात विहिरींनी तळ गाठला आहे. परिणामी, उन्हाळ्यात लावण्यात आलेल्या भाजीपाल्याचे नुकसान होत आहे. त्याचबरोबर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जळकोट तालुक्यात गतवर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे अद्याप तीव्र अशी टंचाई जाणवलेली नाही.
विहिरींनी गाठला तळ
By admin | Updated: May 24, 2014 01:36 IST