शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

भाजपाचा शुक्रवारी शहरात शेतकरी मोर्चा

By admin | Updated: August 21, 2014 00:11 IST

औरंगाबाद : मागण्यांसाठी भाजपातर्फे शुक्रवारी (दि.२२) मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आ. पंकजा मुंडे यांनी दिली.

औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना कर्ज माफी, वीज बिल माफी द्या, जनावरांना चारा-पाणी उपलब्ध करा, आदी मागण्यांसाठी भाजपातर्फे शुक्रवारी (दि.२२) मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य आ. पंकजा मुंडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. आ. मुंडे म्हणाल्या, सरकारने मराठवाड्यात टंचाईसदृश स्थिती जाहीर केली आहे; परंतु त्याचे परिपत्रकही अद्याप काढलेले नाही. मुळात आता कितीही पाऊस आला तरी पिण्याचे पाणी उपलब्ध होईल; परंतु हातची गेलेली पिके येणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान व्हायचे ते झाले आहे. त्यामुळे सरकारने आता दुष्काळच जाहीर केला पाहिजे. या मागणीसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. क्रांतीचौकातून विभागीय कार्यालयावर जाणाऱ्या या मोर्चाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस करणार आहेत. मराठवाड्यातील सर्व पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होतील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी उपमहापौर संजय जोशी, महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर, माजी मंत्री हरिभाऊ बागडे, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, शहराध्यक्ष बापू घडामोडे, डॉ. भागवत कराड, संजय केणेकर आदींची उपस्थिती होती.