शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

भाजपाचा बैलगाडी मोर्चा

By admin | Updated: August 14, 2014 01:57 IST

लातूर : लातूर, रेणापूर व औसा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावेत, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने बुधवारी जिल्हा

लातूर : लातूर, रेणापूर व औसा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावेत, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने बुधवारी जिल्हा कचेरीवर बैैलगाडी मोर्चा काढण्यात आला़ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे व रमेश कराड यांनी मोर्चाचे नेतृत्व केले़ सकाळी ११ वाजता गंजगोलाईतून हा मोर्चा निघाला़ दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला़जनावराच्या चारा छावण्या उभ्या करा, शेतकऱ्यांचे कर्ज व विजबील माफ करावे, शेतकऱ्यांना पीक विमा लागू करा, ठिबक सिंचन योजनेतून शेतकऱ्यांचे थकलेले अनुदान तात्काळ द्यावे, खरीप पीकापोटी हेक्टरी पन्नास हजार रूपये अनुदान द्यावे, महाविद्यालय व शालेय विद्यार्थ्यांची थकित शिष्यवृत्ती तात्काळ द्यावी, त्यांना शिष्यवृती द्यावी व शैक्षणिक शुल्क माफ करावे, मजुरांच्या हाताला काम द्यावे, टंचाईग्रस्त गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, महिला बचत गटाचे कर्ज माफ करावे, दारिद्रय रेषेखालील यादीचे पुनर्सर्व्हेक्षण करण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या़मोर्चात आमदार सुधाकर भालेराव, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, माजी खा़ डॉ गोपाळराव पाटील, अहमदपूरचे दिलीपराव देशमुख, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, राज्य सरचिटणीस सुरजितसिंह ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष गोविंद केंद्रे, संभाजीराव पाटील निलंगेकर, सुरेश लहाने, ओमप्रकाश गोडभरले, जिल्हा सरचिटणीस नवनाथ भोसले, पन्नगेश्वरचे चेअरमन किशन भंडारे, तालुकाध्यक्ष हणमंत नागटिळक, रेणापूर तालुकाध्यक्ष श्रीकिशन जाधव, पंचायत समिती सदस्य पद्माकर चिंचोलकर, प्रदीप कुलकर्णी, सतिष अंबेकर, रामराव मोरे, मंजुषा कुटवाड, सुरेखा पुरी, बालाजी दुटाळ, गजेंद्र चव्हाण, राजकिरण साठे, रशिद पठाण, बाबासाब शेख, मल्हारी सिरसाठ, तानाजी ढोबळे, पांडुरंग गडदे, काकासाहेब भोसले आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)