शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

लातुरात बळीराजा सबलीकरण अभियान

By admin | Updated: December 19, 2014 00:57 IST

लातूर : लातूर जिल्ह्यातही कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे गेल्या महिनाभरात सात ते आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

लातूर : लातूर जिल्ह्यातही कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे गेल्या महिनाभरात सात ते आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बळीराजा सबलीकरण अभियानाचा उपक्रम हाती घेतला आहे. गावा-गावांत जाऊन शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. अभियानाच्या प्रारंभी शेतकऱ्यांची येत्या शनिवारी कार्यशाळा लातुरात घेण्यात येणार असून, या कार्यशाळेत पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर तसेच मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मिलिंद पोतदार यांचे भाषण होणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात स्वत: जिल्हाधिकारी बळीराजासमोर जाणार आहेत. गावा-गावांत हा प्रबोधनाचा जागर होणार आहे. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांचे या उपक्रमात बळीराजाला मार्गदर्शन होणार आहे. विविध सेवाभावी संस्था, शाळा-महाविद्यालयांतील एनएसएस कार्यक्रमाधिकारी, नेहरू युवा केंद्र, मानवाधिकार कार्यकर्ते या उपक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)४बार्शी रोडवरील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात २० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता बळीराजा सबलीकरण अभियानाचा प्रारंभ म्हणून कार्यशाळा होईल. या कार्यशाळेत विविध सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी तसेच विद्यार्थी, काही शेतकरी उपस्थित राहतील. त्यानंतर प्रबोधनाचा हा जागर गावा-गावांत जाईल.