शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

बीडकरांना चार दिवसांआड पाणी

By admin | Updated: October 17, 2016 23:59 IST

बीड : दमदार पावसामुळे बिंदुसरा प्रकल्प तुडूंब भरला आहे. रुंदीकरण आणि खोलीकरण झाल्याने पाण्याची साठवणूक क्षमता वाढली आहे

बीड : दमदार पावसामुळे बिंदुसरा प्रकल्प तुडूंब भरला आहे. रुंदीकरण आणि खोलीकरण झाल्याने पाण्याची साठवणूक क्षमता वाढली आहेत. त्यानुसार शहराला पाणी पुरवठा करण्याच्या हेतूने प्रक्रिया सुरू आहे. गेल्या तीन वर्षापासून पाणीपुरवठा बंद असल्याने यंत्रणा खिळखिळी झाली होती. नव्याने ट्रान्सफार्मर उभारून शहराचा पाणीपुरवठा आठ दिवसांवरून चार दिवसावर येणार आहे. त्यामुळे शहरवासियांनाही पालिकेची दिवाळी भेट ठरणार आहे.शहरात पालिकेने राबविलेल्या विकास कामांची माहिती गटनेते डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. क्षीरसागर म्हणाले, २१ आॅक्टोबरपासून चार दिवसाआड पाणी पुरविण्यास सुरुवात होईल. साडेपाच एकरात क्रीडांगण, महापुरूषांच्या जीवनावर आधारीत सृष्टी शिवाय अद्यावत भाजीमंडई उभारण्यात येत असल्याने शहराच्या वैभवात भर पडणार आहे. कामे अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरवासियांना दिलेल्या आश्वासनांची पूर्ती केल्याचा दावाही त्यांनी केला. यावेळी उपनगराध्यक्ष नसीमोद्दीन इनामदार, बाबुराव दुधाळ, पाणीपुरवठा सभापती गोपाळ गुरखुदे, अभियंता एम.एस. वाघ उपस्थित होते. नगरपरिषदेने पाच उपक्रम हाती घेतले असून यामुळे शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे. (प्रतिनिधी)