शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बरसो रे मेघा़़़ बरसो रे़़़

By admin | Updated: June 25, 2014 01:04 IST

लातूर : लातूर जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र पाच लाख ९५ हजार हेक्टर आहे़ आद्रा नक्षत्रात झालेल्या पावसावर देवणी ,निलंगा, शिरूर अनंतपाळ या तालुक्यातील शंभर हेक्टरवर पेरणी झाली़

लातूर : लातूर जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र पाच लाख ९५ हजार हेक्टर आहे़ आद्रा नक्षत्रात झालेल्या पावसावर देवणी ,निलंगा, शिरूर अनंतपाळ या तालुक्यातील शंभर हेक्टरवर पेरणी झाली़ परंतु, आर्द्रा नक्षत्र सुरू होऊन दोन दिवस झाले तरी दमदार पाऊस जिल्ह्यतील इतर तालुक्यात झालेला नाही़ दिवसा ढगाळ वातावरण व रात्री पाऊस होण्याऐवजी टिपूर चांदणे पडत असल्यामुळे जिल्हाभरातील शेतकऱ्यांच्या नजरा मात्र वरूणराजाच्या आगमनाकडे लागल्या आहेत़ लातूर जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र पाच लाख ९५ हजार हेक्टर आहे़ आद्रा नक्षत्रात झालेल्या पावसावर देवणी, निलंगा, शिरूर अनंतपाळ या तालुक्यातील शंभर हेक्टर वर पेरणी झाली परंतु पुरेशा आद्रार नक्षत्र सुरू होऊन दोन दिवस झाले तरी दमदार मोठा पाऊस जिल्ह्यातील इतर तालुक्यात झालेला नाही़दिवसा ढगाळा वातावरण व रात्री पाऊसा ऐवजी टिपूर चांदणे पडत असल्यामुळे जिल्हाभरातील शेतकऱ्यांच्या नजरा मात्र वरूणराजाच्या आगमणाकडे लागल्या आहेत लातूर जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मूग ,उडीद, तूर, मका, साळ, भुईमूग, सूर्यफूल इ. पिकांचा समावेश आहे़ जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र ५ लाख ९५ हजार हेक्टर कार्यक्षेत्र आहे़ जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीची कामे केली़ तसेच खता बियाणाचेही नियोजन केले मृग नक्षत्रात २० जुन रोजी लातूर जिल्ह्यातील लातूर, रेणापूर, औसा, अहमदपूर, उदगीर, जळकोट, चाकूर आदी तालुक्यात रिमझीम पाऊस झाला तर निलंगा, देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ या तीन तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने झालेल्या पावसावर बळीराजांने काळ्या आईची ओटी भरली परंतू आर्द्रा नक्षत्र कोरडे जात असल्याने व पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकऱ्यांचा नजरा आता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत़ कृषी तज्ज्ञांच्या सल्यानुसार जूनअखेरपर्यत पाऊस पडला तरी शेतकऱ्यांचा पेरण्या वेळेवर होतील त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये असेही त्यांनी सांगितले़ मृग नक्षत्राच्या सुरूवातील १०:२६:२६़, डी़एपी, १८:१८:१०, १४:३५:१४, १२:३२:१६ यासह इतर खताचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाली परंतू नंतरच्या कालावधीत वरूनराजाच्या लांबण्यामळे खतविक्रीची ७० टक्के उलाढाल ठप्प झाली आहे़ तर बियाणाच्या ३० टक्के उलाढाल ठप्प झाली आहे़परिणामी खते, बियाणेधारक व्यापाऱ्यासह बळीराजा चिंतातुर झाल्याचे दिसून येत आहे़१०० हेक्टरवर पेरणी़़़जिल्हाभरात ५ लाख ९५ हेक्टर टक्के खरिपाचे क्षेत्र असतांनाही अल्पशा पावसामुळे निलंगा, शिरूर अनंतपाळ,देवणी या तालुक्यातील शंभर हेक्टरवर पेरणी झाली परंतु उर्वरित रेणापूर, लातूर, औसा, अहमदपूर, उदगीर, जळकोट, चाकुर या तालुक्यात मोठा पाऊस न पडल्यामुळे अध्यापही ५ लाख हेक्टर क्षेत्र अध्यापही उजाड असलेले दिसून येत आहे़ त्यामुळे पावसाच्या आगमनाची शेतकरी वाट पाहत आहेत़ खत व बियाणे विक्रीवर परिणाम़़़शेतकरी सुखी तर जग सुखी या उक्तीनुसार पाऊस न पडल्यामुळे पेरणीयोग्य पावसाच्या प्रतिक्षेत बळीराजा आहे़तर पाऊस न पडल्यामुळे खते बियाणाच्या दुकानावर गर्दी नसल्यामुळे खताची ९० टक्के उलाढाल ठप्प आहे तर बियाणाची ३० टक्के उलाढाल ठप्प झाली आहे़मृग नक्षत्र संपला आद्रा सुरू झाले तरी म्हणावा तसा पाऊस झालेला नाही़उशीरा होणाऱ्या पावसामुळे सुयफुल, मका,तुर आदी पिकावर परिणाम होणार नाही पंरतू खरिपाच्या इतर पिकावर मात्र या पावसाचा परिणाम असून उशीरा पेरणी झालेल्या पिकांच्या उत्पादनात मात्र मोठी घट होणार असल्याचे जिल्हा कृषी विकास अधिकारी मोहन भिसे यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले