शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

नव्या रेल्वेसाठी टोलवाटोलवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:47 IST

मुंबईला जाण्यासाठी मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना नव्या रेल्वेची प्रतीक्षा करावी लागत आहे. ‘दमरे’च्या नांदेड विभागाने प्रस्ताव देऊन अनेक महिने लोटली; परंतु कधी रेल्वे बोर्डाकडे, तर कधी मध्य रेल्वेक डे बोट दाखविले जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुंबईला जाण्यासाठी मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना नव्या रेल्वेची प्रतीक्षा करावी लागत आहे. ‘दमरे’च्या नांदेड विभागाने प्रस्ताव देऊन अनेक महिने लोटली; परंतु कधी रेल्वे बोर्डाकडे, तर कधी मध्य रेल्वेक डे बोट दाखविले जात आहे. या टोलवाटोलवीमुळे प्रवासी संताप व्यक्त करीत आहेत.औरंगाबादहून मुंबईला जनशताब्दी, तपोवन, नंदीग्राम, देवगिरी एक्स्प्रेसशिवाय अन्य रेल्वे नाही. दररोज दोन ते तीन हजारांवर प्रवासी ये-जा करतात. गर्दी आणि प्रवाशांची गैरसोय पाहता नांदेड ते मुंबई नवीन रेल्वे सुरू करण्याची मागणी केली जात होती. अखेर जूनमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या औरंगाबाद दौ-यानंतर नांदेड ते मुंबईसाठी लवकरच नवीन रेल्वे मिळणार असल्याची घोषणा नांदेड विभागाने केली.राज्यराणी एक्स्प्रेसला आठ बोगी जोडून नांदेड-मुंबई रेल्वेचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आला; परंतु मागील सात महिन्यांपासून यावर निर्णय झालेला नाही. मुंबईत रेल्वेच्या गर्दीमुळे मध्य रेल्वेवर प्रचंड ताण आहे. त्यामुळे त्यांच्याकडून नव्या रेल्वेला मंजुरी मिळत नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येते, तर कधी प्रस्ताव बोर्डाकडे असल्याचे सांगितले जाते. याविषयी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या जनसंपर्क अधिकाºयांनी सांगितले की, सध्या प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे आहे. या रेल्वेसाठी प्रयत्न सुरू आहेत.मुंबईसाठी नव्या रेल्वेची टिष्ट्वटरद्वारेही मागणी केली जाते; परंतु त्याकडे दुर्लक्ष होते. प्रस्ताव पाठविला की नाही, यावरच शंका उपस्थित होते. प्रवाशांच्या सुविधेसाठी ही रेल्वे लवकर सुरू झाली पाहिजे, असे नमो हायवे अ‍ॅण्ड रेल्वे संघटनेचे अध्यक्ष गौतम नहाटा म्हणाले.