शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
7
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
8
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
9
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
10
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
11
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
12
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
13
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
14
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
15
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
16
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
17
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
18
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
20
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

उद्यापासून आॅटोरिक्षा तपासणी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2016 00:52 IST

औरंगाबाद : शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारले जाते. अत्यल्प रिक्षाचालक मीटरप्रमाणे प्रवासी वाहतूक करतात

औरंगाबाद : शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारले जाते. अत्यल्प रिक्षाचालक मीटरप्रमाणे प्रवासी वाहतूक करतात. याबाबतच्या तक्रारी प्रवाशांकडून प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) आणि पोलीस आयुक्तांना प्राप्त होत आहे. ही बाब लक्षात घेऊन आरटीओ आणि शहर पोलिसांकडून मंगळवारपासून आॅटोरिक्षांची तपासणी केली जाणार आहे.याविषयी प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांनी कळविले की, रिक्षाचालक, मालकांकडून रिक्षा भाडे आकारणी मीटरप्रमाणे न करता मनमानी पद्धतीने केली जात आहे. रिक्षाचालकांनी नियमाप्रमाणे प्रवासी भाडे आकारणी करावी, नियमांचे उल्लंघन करून विनामीटर प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांचे परवाने निलंबित केले जाणार आहेत. रिक्षांना तीनपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करण्यास मनाई आहे. तर शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या रिक्षात केवळ पाच विद्यार्थी बसविण्याची परवानगी आहे. ग्रामीणचा परवाना असताना शहरात प्रवासी वाहतूक करणे गुन्हा आहे.