शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

सातारा-देवळाईत नगर परिषदेकडे लक्ष

By admin | Updated: July 18, 2014 01:54 IST

औरंगाबाद : नियोजनबद्ध विकास आराखड्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे एनएची (अकृषी) मागणी करण्याची गरज राहणार नाही, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

औरंगाबाद : नियोजनबद्ध विकास आराखड्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे एनएची (अकृषी) मागणी करण्याची गरज राहणार नाही, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर एनए-४४ पोटी सातारा-देवळाईतील प्लॉटधारक भरलेले लाखो रुपये परत मागणार आहेत. लाखो रुपये भरूनही अत्यावश्यक सुविधांचा अभाव असल्यामुळे नागरिकांची तीव्र नाराजी आहे. साताऱ्यात मालमत्ता नियमित करण्यासाठी १०,५५४ मालमत्तांच्या फायली जमा झाल्या. दोन ते तीन टप्प्यांत मालमत्तेची खाजगी संस्थेतर्फे मोजणी करून टोच नकाक्षासह त्या ग्रामपंचायतीकडून महसूल विभाग आणि महसूल विभागाकडून सिडकोकडे वर्ग होऊन दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. त्यावर अजून काहीही प्रक्रिया झालेली नाही. राज्य शासनाने विकास आराखड्यातील जमिनीला आता एनएच्या कचाट्यातून सोडविले असल्यामुळे सामान्य नागरिकांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत; परंतु एनए-४७ बीसाठी महसूल विभागाकडे भरलेल्या रकमेत मालमत्ता नियमित करून द्याव्यात; अन्यथा वसूल केलेले पैसे परत करावेत, अशी मागणी सातारा परिसर विकास मंचच्या वतीने अध्यक्ष सविता कुलकर्णी, प्रा. भारती भांडेकर, अनंत सोन्नेकर करीतआहेत. सातारा एनए-४७ बीसाठी नागरिकांनी कागदपत्रे आणि कर जमा केला; परंतु सिडको व महसूलच्या टोलवाटोलवीमुळे एनए-४७ बीचा प्रश्न मार्गीच लागलेला नाही. महसूल विभाग, सिडकोने निर्णय घ्यावामहसूल विभाग, सिडकोने निर्णय घेऊन एनए-४७ बीचे प्रमाणपत्र मालमत्ताधारकाला द्यावे. नगर परिषदेत झाल्यावर ते फायद्याचे ठरणार आहे. दोन वर्षे प्रश्न गुलदस्त्यात ठेवून सिडकोने अडचण केली असल्याचे माजी सरपंच फिरोज पटेल यांनी सांगितले. सिडकोचे अधिकारी म्हणतात...सिडकोचे वरिष्ठ नियोजनकार आशुतोष उइके यांनी सांगितले की, अभिप्रायासाठी महसूल विभागाने फायली पाठविल्या; परंतु सिडकोच्या नियमांत नसल्यामुळे अहवाल द्यायचा कोणत्या आधारावर, असा प्रश्न आहे.