शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

मुंबई मॅरेथॉनमधील सहभागी धावपटूंचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 23:49 IST

रविवारी पार पडलेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या औरंगाबादच्या ५० पेक्षा जास्त पुरुष व महिला धावपटूंचा विद्यापीठ परिसरात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन नितीन घोरपडे व गौरव कलानी यांनी केले होते.

औरंगाबाद : रविवारी पार पडलेल्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या औरंगाबादच्या ५० पेक्षा जास्त पुरुष व महिला धावपटूंचा विद्यापीठ परिसरात सत्कार करण्यात आला.  या कार्यक्रमाचे आयोजन नितीन घोरपडे व गौरव कलानी यांनी केले होते. या प्रसंगी मुकुंद भोगले, अविनाश आघाव, रफिक शेख, नितीन घोरपडे, गौरव केलानी, गिरीश तोलवानी, क्रांतिसूर्य दाभाडे, नितीन सोनगीरकर, नदीम अहमद शेख, जयेश त्रिभुवन, अभिजित नारगोळकर, कफील जमाल, अर्शद यारखान, हर्ष जाधव, राजीव बडवे, मधुकर जाधव, प्रभाकर चव्हाण, सुधीर कुलकर्णी, भाऊसाहेब गवळी, दीपक पुराणिक, लक्ष्मण शिंदे, अरविंद साळुंके, सचिन इंजे, साहेबराव खताने, किशोर दासले, बालाजी नारगुडे, हरिश अरोरा, विजय व्यवहारे, अविनाश मेहूनकर, कैलास गाडेकर, महेश सिद्धेश्वर, मयुरेश डबरी, प्रशांत गाडगीळ, परवेज विराणी, विजय आघाव, अक्षय राठी, भूपेश मिश्रा, रॉबिनसिंग, राजेश रोडगे, प्रफुल्ल संकलेचा, चरंजितसिंघ संघा, चंदन सि., बरकत खान, शाफे अन्सारी, जस्मित सिंघ सोधी, विनय अग्रवाल, सिद्धेश्वर ठोंबरे, शेखर ठोसर, प्रभाकर दुबे, भगवान मगर, माधुरी निमजे, वैशाली आघाव, सोनम शर्मा, हेमा डबरी, सीमा गाडगीळ, प्रीती पिंपळपुरे, संध्या जोशी, सुनीता एरनाले, कविता जाधव, हेलेना विराणी, विनया भागवत, निरुपमा नागोरी, गौरी कानडे देशपांडे, प्रीती दाड आदी उपस्थित होते.