शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
3
काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
4
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
5
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
6
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
7
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
8
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
9
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
10
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
11
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
12
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
13
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
14
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
15
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
16
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
17
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
18
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
19
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
20
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी

पुरातन नाल्यावर भराव टाकून पात्र वळविण्याचा प्रयत्न

By | Updated: December 4, 2020 04:08 IST

औरंगाबाद- नाशिकरोडवरील माळीवाडा गावाच्या पूर्व दिशेस एक कि. मी. अंतरावरुन ऐतिहासिक मोमबत्ता तलावाचा सांडवा वाहतो. सांडव्याच्या या नाल्यावर एका ...

औरंगाबाद- नाशिकरोडवरील माळीवाडा गावाच्या पूर्व दिशेस एक कि. मी. अंतरावरुन ऐतिहासिक मोमबत्ता तलावाचा सांडवा वाहतो. सांडव्याच्या या नाल्यावर एका व्यावसायिकाने चक्क मातीचा भराव टाकून त्याचे पात्र बदलण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मोमबत्ता तलाव काठोकाठ भरल्यानंतर सांडवा वाहायला सुरुवात होते. त्यानंतर या सांडव्यातील पाणी देवगिरी किल्ल्याच्या तटबंदीच्या बाजूच्या खंदकात भरते. हे खंदक भरले की, हा नाला पुढे माळीवाडा, आसेगावमार्गे पुढे जातो. नागरिकांनी याबाबत प्रशासनाला कळविले आहे. याबाबत औरंगाबाद तहसीलदारांना नागरिकांनी निवेदन दिले असून कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. निवेदनावर माजी सरपंच जगन्नाथ भगत, माजी उपसरपंच भीमराज बर्डे, नवनाथ आढाव, अप्पासाहेब ढंगारे, संतोष चोपडे, नामदेव धनायत, नवनाथ आढाव, भूषण बर्डे, गणेश हेकडे, बाबूलाल चोपडे, शंकर बाभळे, जनार्दन मुळे, सुधाकर गाजरे, चंदू बर्डे, मारुती जगधने, रमेश भगत, नितीन मुळे, अविनाश मुळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

चौकट

शेतात पाणी शिरण्याचा धोका

नाला वाहू लागल्यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी वाढून सिंचनाची सोय होते. मात्र, नाला बुजला तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरण्याचा धोका वाढला आहे. या नाल्यावर कृषी विभागाने सिमेंट बंधारा बांधलेला असून या पाण्यावर आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न निकाली निघतो. मात्र, तो दाबल्यानंतर सिंचनाचाही प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे या कामाला परिसरातील नागरिकांनी विरोध सुरु केला आहे.

फोटो : नाल्यावर टाकण्यात येत असलेला मातीचा भराव.