शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: जरांगे सांगत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही; हायकोर्ट निर्देशांनंतरही मराठा आंदोलक ठाम
2
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
3
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
4
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
5
अवनीत कौरने विराट कोहलीच्या इंस्टाग्राम पोस्ट लाइकवर सोडलं मौन, म्हणाली - "मी कधीच विसरत नाही..."
6
"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट
7
"लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले?
8
मतचोरीच्या ‘ॲटम बॉम्ब’नंतर आता फुटेल ‘हायड्रोजन बॉम्ब’; राहुल गांधींचा इशारा
9
पीटर नवारोंनी पुन्हा गरळ ओकली, मोदी-पुतिन-जिनपिंग यांच्या भेटीवर केले मोठे विधान
10
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
11
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला...
12
काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार
13
बनावट पासपोर्ट वापरल्यास कठोर शिक्षा; नवीन स्थलांतर व परदेशी नागरिक कायदा लागू
14
"भारतानं रोखलं आमचं SCO सदस्यत्व!"; मुस्लीम देश भडकला; म्हणाला, 'पाकिस्तान...'
15
Ganesh Festival 2025: 'घालीन लोटांगण' सुरू होताच स्वत:भोवती प्रदक्षिणा घालता का? थांबा, तुम्ही चुकताय
16
Lalbaugcha Raja: लालबागचा राजा मंडळाला मानवी हक्क आयोगाची नोटीस; ‘व्हीआयपी’ दर्शनाबाबत तक्रार!
17
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
18
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
19
४ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: तुळशीचा १ उपाय करा, पूर्ण पुण्य मिळवा; श्रीविष्णू कृपा करतील
20
MI च्या ताफ्यातून स्टार झालेल्या पोलार्डची शाहरुखच्या संघाकडून 'हिरोगिरी'! ८ चेंडूत ७ गगनचुंबी षटकार (VIDEO)

निवडणुकीसाठी लागणार १६ हजार कर्मचाऱ्यांची फौज

By admin | Updated: September 19, 2014 01:15 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी १६ हजार कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी १६ हजार कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. त्यामुळे या कामासाठी सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमधील कर्मचारी घेतले जाणार आहेत. निवडणूक शाखेने सध्या अशा कर्मचाऱ्यांची यादी बनविण्याचे काम सुरू केले आहे. विधानसभेसाठी १५ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यात ९ मतदारसंघ असून, सर्व मतदारसंघांमध्ये मिळून एकूण २७०० मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक मतदान केंद्रात पाच कर्मचारी लागणार आहेत.याशिवाय दहा टक्के कर्मचारी राखीव म्हणून ठेवले जाणार आहेत. असे एकूण १५ हजार कर्मचारी लागणार आहेत. तसेच यावेळी शहरातील तीन मतदारसंघांत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होत आहे. त्यासाठीही एक हजार अतिरिक्त कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण १६ हजार कर्मचारी लागणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक शाखेने सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांतील तसेच बँक, एलआयसीमधील कर्मचाऱ्यांचीही निवडणूक कामासाठी नियुक्ती करण्यात आली होती. यावेळी जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांतील तसेच बँकेतील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामासाठी घेण्यात येणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले.