शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
2
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
3
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
6
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
7
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
8
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
9
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
10
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
11
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
12
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
17
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
18
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
19
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
20
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहीर

By admin | Updated: March 17, 2016 00:27 IST

औरंगाबाद : नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहीर झाला.

औरंगाबाद : नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहीर झाला. दहावीच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावरची ही परीक्षा नोव्हेंबर महिन्यात दिली होती. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा आता ८ मे रोजी होणार आहे. राज्यस्तरावरील या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत (लेवल- १) जवळपास २९ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून ज्ञानदीप फाऊंडेशन सेंटरने निकालाची परंपरा कायम राखली आहे.‘एनटीएसई’कडे ‘आयआयटी’, ‘जेईई’, ‘एआयएमटी’, ‘यूपीएससी’, ‘एमपीएससी’, ‘एमबीए- कॅट’ आदी स्पर्धा पूर्वपरीक्षेची लहान आवृत्ती म्हणून बघितले जाते. एनटीएसईची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणात मेडिकल, इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा फारशी अवघड जात नाही. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ओम सूर्यवंशी, ओंकार सबनीस, साक्षी चव्हाण, मानसी पाटील, गार्गी बचके, चैतन्य गुंटूरकर, ऐश्वर्या कुलकर्णी, प्रतीक अग्रवाल, पार्थ तवारवाला, प्रांजल देसले, रम्यता पाटे, हर्षद सपकाळ, समीर शेख, अंकिता देशमुख, अभिषेक रोडगे, सुनंदा सोमवसे, मंजुरी जोशी, ऋषी गाडेकर, ऋतुजा येवले, साक्षी डोंबरे, वेदिका गोरे, श्लोका पाटील, सुमेधा कुलकर्णी, विक्रांत पावसे, साहिल कोडगायले, प्रणय शित्रे, रेणुका तालिमकर, अविका इंगळे व स्वानंद मामिलवाड आदींचा समावेश आहे. ‘डीएफसी’च्या संचालिका शीतल काबरा, गोविंद काबरा, प्रदीप सोमाणी आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांची प्रशंसा केली आहे.