शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरी तत्त्वज्ञान मांडणीमध्ये नव्या विचारवंतांकडून भेसळ !

By admin | Updated: January 16, 2017 00:57 IST

लातूर : अस्मितादर्श साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी रात्री उशिरा झाला.

लातूर : आंबेडकरी तत्त्वज्ञान हे परिपूर्ण तत्त्वज्ञान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाश्चिमात्य देशात शिकल्यामुळे त्यांच्यावर तेथील विचारवंतांचा प्रभाव असल्याचे सांगून त्यांचे तत्त्वज्ञान मार्क्सवादाशी निगडीत असल्याची मांडणी नवे विचारवंत करतात. मात्र ते खोटे असून, या नव्या विचारवंतांनी सखोल अभ्यास करून आंबेडकरी तत्त्वज्ञान मांडावे, असे मत ज्येष्ठ विचारवंत ताराचंद्र खांडेकर यांनी येथे रविवारी व्यक्त केले. अस्मितादर्श साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी रात्री उशिरा झाला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मंचावर अस्मितादर्शचे संस्थापक डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. कृष्णा किरवले, स्वागताध्यक्ष जयप्रकाश दगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ताराचंद्र खांडेकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ ग्रंथांचा अभ्यास न करता वरवरचे संदर्भ देऊन मांडणीमध्ये भेसळ होत आहे. त्यामुळे नव्या विचारवंतांनी मूळ ग्रंथांचा सखोल अभ्यास करून मांडणी करावी, असा सल्लाही त्यांनी दिला. प्रास्ताविक प्रा. सुधीर अनवले यांनी केले़ आभार प्रा. जयप्रकाश हुमणे यांनी मानले.