शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

बारा तासानंतर जलवाहिनी दुरुस्त...!

By admin | Updated: April 25, 2016 00:11 IST

जालना : जायकवाडी ते जालना जलवाहिनी इंदेवाडीजवळ शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले.

जालना : जायकवाडी ते जालना जलवाहिनी इंदेवाडीजवळ शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. बारा तासांच्या प्रयत्नानंतर व २० मजुरांच्या मदतीने जलवाहिनी दुरूस्त करण्यात आली. पाणी सोडल्यानंतरच जलवाहिनी दुरूस्ती झाली की नाही हे कळणार आहे.एका खाजगी दूरध्वनी कंपनीचे केबल अंथरण्याचे काम सुरू असताना पोकलॅनचा धक्का लागून जलवाहिनीचा पाईप निखळून गेल्यामुळे लाखो लिटर पाणी वाहून गेले. शनिवारी दुपारनंतर व रात्री २० मजुरांनी काम करून जलवाहिनी फुटलेल्या भागाची दुरूस्ती केली. जलवाहिनी सभोतालचा भाग खोदून काही ठिकाणी वेल्डींग करण्यात आली. यासाठी पालिका तसेच खाजगी दूरध्वनी केबल टाकणाऱ्या कंत्राटदाराने मदत केली. नुकसान झालेल्या भाग पूर्णपणे दुरूस्त करण्यात आला असला तरी चाचणीनंतरच प्रत्यक्ष स्थिती स्पष्ट होईल. ही जलवाहिनी दुरूस्ती झाली तरी जायकवाडी ते जालना ९० किलोमीटरच्या अंतरात १७७ व्हॉल्व्ह आहेत. बहुतांश व्हॉल्व्ह फोडण्यात आले आहेत.काही ठिकाणी गळती लागलेली आहे. या व्हॉल्व्हच्या दुरूस्तीसाठी बुधवारपर्यंत पाणीपुरवठा बंदच राहणार आहे. त्या ठिकाणी वेल्डींग अथवा किरकोळ दुरूस्ती तात्काळ करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा सभापती राहुल हिवराळे यांनी सांगितले. शहरवासियांना बुधवारपर्यंत पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा करावी लागेल, असे हिवराळे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)