शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
6
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
7
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
8
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
9
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
10
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
11
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
12
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
13
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
14
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
15
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
16
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
17
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
18
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
19
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
20
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?

प्रशासन फक्त पाडापाडीतच मग्न

By admin | Updated: December 15, 2014 00:49 IST

औरंगाबाद : सातारा-देवळाई नगर परिषदेचे परिसरातील समस्यांच्या निराकरणाकडे दुर्लक्ष असल्याने नागरिकांना रस्ते, पाणी, वीजपुरवठा इ. प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे.

औरंगाबाद : सातारा-देवळाई नगर परिषदेचे परिसरातील समस्यांच्या निराकरणाकडे दुर्लक्ष असल्याने नागरिकांना रस्ते, पाणी, वीजपुरवठा इ. प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. सातारा परिसरात तोडफोडीच्या कामात नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी अधिकारी पुढे येत नाहीत. डास निर्मूलनासाठी आणलेली फॉगिंग मशीन १५ दिवसांपासून बंद आहे. नुकत्याच दोन दिवस झालेल्या पावसाने पुन्हा बहुतांश ठिकाणी पाण्याची डबकी तुंबली आहेत. ड्रेनेज लाईन चोकअप झाली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका संभवतो. ग्रामपंचायतीमध्ये जाऊन किमान गाऱ्हाणी मांडणे सोपे होते; परंतु आता अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा तोडफोडीत गुंतला असल्याने प्रश्नांचे निराकरण होत नसल्याची खंत. देवळाई रोडवरील दिशा घरकुल परिसरात ड्रेनेज लाईन चोकअप, पाण्याचे टँकर चुकूनही फिरकत नाही, औषध फवारणीवाले कर्मचारी करवसुलीसाठी फिरताना आढळतात.