शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

९६ लाख २२ हजारांची वसुली रखडली

By admin | Updated: July 19, 2015 00:58 IST

लातूर : महाराष्ट्र शासनाने ग्रामपातळीवर कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्हावा, यासाठी लातूर जिल्ह्यातील ६८ गावात जलस्वराज पाणीपुरवठा योजना राबविली होती़

 

लातूर : महाराष्ट्र शासनाने ग्रामपातळीवर कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्हावा, यासाठी लातूर जिल्ह्यातील ६८ गावात जलस्वराज पाणीपुरवठा योजना राबविली होती़ या योजनेत गाव समितीच्या अध्यक्ष, सचिवांनी कामे न करताच निधी उचलला़ परिणामी, १ कोटी ३६ लाख ८ हजार २७० रुपयाची वसुली मोहीम प्रशासनाने सुरु केली आहे़ शिवाय, अध्यक्ष, सचिव असलेल्या ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, ४१ लाख ६२ हजार ४७७ रुपयांचा बोजा त्यांच्या सातबाऱ्यावर लावण्यात आला आहे़ ५९ गावांतील अध्यक्ष सचिवांना ९६ लाख २२ हजार १४३ रुपयांच्या वसुलीबाबत नोटिसा पाठविण्यात आल्या़ मात्र वसुली नसल्याचे समोर आले आहे़ लातूर तालुक्यातील हरंगुळ (बु़) ६२ हजार १५४, धनेगाव ६० हजार १६२, करकट्टा ११ हजार ४९५, औसा तालुक्यातील एकंबी १ लाख ७० हजार ६०७, शिवणी (बु़) १ लाख ३५ हजार ४९८, वाघोली ५३ हजार ५४५, हसाळा २१ हजार ३५५, भंगेवाडी ५३ हजार ३७६, बिरवली १ लाख १४ हजार ३९२, निलंगा तालुक्यातील बुजरूगवाडी १ लाख ७८ हजार ५० रूपये, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सांगवी (घु़) ९१ हजार ३९२, भिंगोली २ लाख ९२ हजार ८२ रूपये, हालकी ३ लाख १६ हजार ४१७ रूपये, आनंदवाडी १ लाख ३० हजार ५९६, वेबनाळ १ लाख १४ हजार ५५४ रूपये, लक्कड जवळगा १ लाख ६२ हजार २१३, अंकुलगा (स़) २० हजार ४०० रूपये, दैठणा ८४ हजार ७९० रूपये.जळकोट तालुक्यातील मेवापूर ९५ हजार ११९, जगळपूर ६१ हजार ४२०, विराळ ९४ हजार १४२, लाळी (खु़) १ लाख ४९ हजार ३२८, गुत्ती ४३ हजार ९०८, गुत्तीतांडा ९ हजार ६४, गव्हाण ४५ हजार ९५१, जिरगा १ लाख ७२ हजार ५१०, हावरगा-डोमगाव ७ लाख ९४ हजार ७५६, उदगीर तालुक्यातील शंभू उमरगा ११ लाख ७० हजार ७०३, अवलकोंडा २ लाख १० हजार ७८७, गंगापुर १ लाख १५१, चौंडी २२ हजार ९९६, नागलगाव (ता़) ५ लाख ७३ हजार ५४६, बनशेळकी १ लाख ४९ हजार ४३१, आडोळवाडी ३ हजार ३५२, इस्लामपूर १५ हजार ७७१़ अहमदपूर तालुक्यातील परचंडा ४ लाख ५७ हजार ३०१, तळेगाव १ लाख ७० हजार ७३१ व्यस्तापूर १ लाख ७२ हजार ९५३, तांबटसांगवी ९४ हजार ६८४, नागझरी ३ लाख ७५ हजार ९४़ चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ ४ लाख ८ हजार ६०८, घारोळा १ लाख ३२ हजार ८४, महाळंग्रा १ लाख ७२ हजार ७५३़ रेणापूर तालुक्यातील वांगदरी १ लाख ५८ हजार ५४, पोहरेगाव २ लाख ५७ हजार ९२७, सारोळा ७२ हजार २०४, सय्यदपूर २५ हजार ६०६, हारवाडी ३ लाख ९ हजार ४८८ व पळशी अशा एकूण ९६ लाख २२ हजार ७९३ रुपयाची वसुली होणे बाकी आहे़ (प्रतिनिधी)जलस्वराज आंतर्गत शासनाने दिलेला कोट्यावधीचा निधी खर्चुनही या गावामध्ये परिपूर्णपणे पाणीपुरवठा यशस्वी झालेला नाही़ परिणामी या गावात जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे़ जलस्वराज्याची कामे झालेल्या गावात पुन्हा पाणीपुरवठ्याची कामे नाहीत, असे आदेश असतानाही टंचाईमुळे टँकर देण्यात आले आहे़