शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

जिल्ह्यात ५० लाखांचा उडाला बार

By admin | Updated: October 25, 2014 23:49 IST

सोमनाथ खताळ , बीड दिवाळी म्हटलं की, उत्साह, रोषणाई, फटाक्यांचा ठो ठो आवाज. सर्वत्र आनंदाचे वातावरण.. मात्र यावर्षीची दिवाळीत फारसा उत्साह दिसून आला नाही. पावसाने दगा दिल्याने

सोमनाथ खताळ , बीडदिवाळी म्हटलं की, उत्साह, रोषणाई, फटाक्यांचा ठो ठो आवाज. सर्वत्र आनंदाचे वातावरण.. मात्र यावर्षीची दिवाळीत फारसा उत्साह दिसून आला नाही. पावसाने दगा दिल्याने आणि खरीपाची पीके हातची गेल्याने शेतकऱ्यांपासून ते व्यापारापर्यंत याचा परिणाम दिसून आला. उसनवारीवरच शेतकऱ्यांनी आपली दिवाळी साजरी केली.े यावर्षी सुमारे ५० लाख रूपयांच्या फटाक्यांचा बार उडाला.यावर्षीची दिवाळी झाली मात्र त्यावर पावसाने दगा दिल्याचा परीणाम साफ दिसून येत होता. दरवर्षी फटाक्यांमध्ये कोटींची उलाढाल होत असते मात्र यावर्षी हा बार केवळ ५० लाखाच्या आसपासच उरकला. मागील दोन महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. सर्व व्यवहार ठप्प झालेले आहेत.लहानांपासून ते थोरापर्यंतचे, वाड्या-वस्त्यांपासून ते शहरापर्यंतचे सर्वचजण दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. फटाके फोडल्यानंतर घरी बनविलेल्या गोडधोड जेवणावर ताव मारला जातो. शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही यावर्षीची गोड पदार्थ तिखट लागत होता.नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे कपाशीचे पीकही हातून गेले. प्रत्येकवर्षी दिवाळीचा सण हा कापसाच्या पहिल्या वेचणीवर साजरा केला जात होता. मात्र पावसाअभावी कपाशीचे पिकही गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहारही ठप्प झाले. याचा परीणाम दिवाळीच्या सणावर साफ दिसून आला. कपड्यापासून ते फटाक्यापर्यंतची उलाढाल यावर्षी केवळ लाखातच आटोपली.दरम्यान, कपडे, किराणा, सोने-चांदीच्या खरेदी-विक्रीमध्ये देखील याचा परिणाम दिसून आला़ निवडणुकांमुळे दिवाळीतील व्यवहार आधीच लांबणीवर पडले होते़ त्यानंतर मात्र व्यापारपेठ गजबजली होती़