शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
2
मोहम्मद शमीची एक्स पत्नी हसीन जहां आणि मुलीवर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप, गुन्हा दाखल; भांडणाचा व्हिडिओ व्हायरल
3
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल
4
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
5
मित्र-नातेवाईकांसाठी 'जामीनदार' बनताय? 'ही' काळजी घेतली नाही तर बँक दारातही उभं करणार नाही
6
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
7
स्टायलिश लूकसह जबरदस्त फीचर्स! टीव्हीएसची स्पोर्ट्स बाईक अपाचे आरटीआर ३१० भारतात लॉन्च
8
सीईओंना कोट्यवधी रुपयाचं पॅकेज तर इंटर्नला ५०० रुपयांचं ॲमेझॉन व्हाउचर! तरुणाच्या पोस्टने खळबळ
9
हे कसले डॉक्टर? जीवाशी खेळ; सर्दीच्या रुग्णांना कॅन्सरची आणि गर्भवती महिलांना वंध्यत्वाची औषधं
10
Viral Video : दुकानदाराच्या डोळ्यांदेखत चोराने मोबाईल उचलून नेला अन् कुणाला कळलंही नाही! व्हिडीओ बघाच 
11
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा
12
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
13
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
14
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
15
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
16
विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?
17
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
18
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
19
हिंदू रक्षा दलाचे कार्यकर्ते केएफसीमध्ये घुसले, रेस्टॉरंटला ठोकले टाळे; म्हणाले, "श्रावणामध्ये नॉन व्हेज..."
20
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्

पावसाची पाठ; जायकवाडीत भरमसाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:11 IST

जिल्ह्यात मोठा पाऊस झाला नसला तरी नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पाऊस मात्र आपल्या जायकवाडी धरणाला तृप्त करीत आहे, एवढीच आपल्या जिल्ह्यासाठी समाधानाची बाब आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पावसाळा सुरु होऊन दोन महिने उलटले, तरीही औरंगाबाद जिल्ह्यावर वरुणराजा धो-धो कोसळत नसल्याने बळीराजाची धकधक वाढली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात मोठा पाऊस झाला नसला तरी नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पाऊस मात्र आपल्या जायकवाडी धरणाला तृप्त करीत आहे, एवढीच आपल्या जिल्ह्यासाठी समाधानाची बाब आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पावसाचा जायकवाडी धरणावर परिणाम होत नाही. नाशिक, नगर जिल्ह्यातील पावसावरच जायकवाडीचे भवितव्य अवलंबून आहे.पावसाळ्याच्या सुरुवातीला काही तालुक्यात पावसाने चांगली सुरुवात करुन शेतकºयांनी उत्साहाने पेरणी करुन टाकली. त्यानंतर मात्र पावसाने हात आखडता घेतला. केवळ रिमझिम पावसाचा खेळ जिल्ह्यात सुरु असल्याने शेतकºयांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. जिल्ह्यातील जायकवाडी वगळता एकाही जलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. जिल्ह्यात या पावसाळ्यात आतापर्यंत केवळ ३१.१६ टक्केच पाऊस झाला आहे. सिल्लोड तालुक्यात आतापर्यंत ४६.५४ टक्के, औरंगाबाद तालुका-३०.३४ टक्के, फुलंब्री-४२.१८, पैठण-१६.०६, सोयगाव-२२.९४, कन्नड-३६.२०, वैजापूर -४५.९२, गंगापूर-२४.५१, खुलताबाद -२१.७२ टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. सर्वात कमी पाऊस पैठण तालुक्यात झाला. त्यामुळे यंदाचा हंगाम गेल्यातजमा आहे.शेतकºयांनी पेरणीवर केलेला खर्च वाया गेला असून काही शेतकरी दुबार पेरणी करीत आहेत. एवढे करुनही पाऊस आला नाही तर बळीराजा पुन्हा आर्थिक संकटात सापडणार आहे. सध्या शेतकºयांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.