शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
2
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
3
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
4
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
5
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
6
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
7
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
8
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
9
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
10
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
11
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
12
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
13
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
14
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
15
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
16
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
17
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
18
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
19
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
20
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले

४२ टक्के पालक अनभिज्ञच

By admin | Updated: June 5, 2016 00:38 IST

लातूर : नुकतेच उदगीर येथे एका अल्पवयीन मुलाने मित्रांच्या साह्याने जन्मदात्या आईचीच हत्या केली़ या घटनेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी ‘लोकमत’ने ‘पालक - बालक’ या विषयावर

लातूर : नुकतेच उदगीर येथे एका अल्पवयीन मुलाने मित्रांच्या साह्याने जन्मदात्या आईचीच हत्या केली़ या घटनेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी ‘लोकमत’ने ‘पालक - बालक’ या विषयावर सर्व्हेक्षण केले असता आजही ४२ टक्के पालक आपल्या पाल्यांच्या मित्रांबाबत अनभिज्ञ असल्याची बाब समोर आली आहे़उदगीर घटनेमुळे कुंटुबातील पालक व बालक यांच्यातील संवाद, नातेसंबंध यावर प्रकाश टाकण्याचा ‘लोकमत’ ने प्रयत्न केला़ काही प्रश्न घेवून पालकांना गाठले असता काही तथ्य समोर आली़ ६० टक्के पालकांनी आपल्या मुलाकडे मोबाईल असल्याचे सांगितले़ पण ज्या पाल्याकडे मोबाईल नाहीत ते आपल्या आई- वडिलांचे मोबाईल गरजे नुसार वापरत असल्याचेही पालकांनी सांगितले़ ज्या ६० टक्के पाल्यांकडे मोबाईल आहेत त्यातील २४ टक्के पालक मोबाईलवर पाल्य काय बघतो हे तपासतो असे सांंगितले़ ३६ टक्के पालक पाल्याचे मोबाईलचा वापर कशासाठी होतो हे पाहात नसल्याची बाब समोर आली़ मोबाईल सोबतच पाल्य टीव्ही किती वेळ पाहतो असा प्रश्न विचारला असता़ ५४ टक्के बालके हे २ तास, १८ टक्के बालके ४ तास, तर २८ टक्के बालके ही ४ तासापेक्षा जास्त वेळ टीव्ही बघत असल्याचे सांगितले़पाल्यांच्या इच्छेखातर पालक आता मुलांना स्मार्टफोन घेवून देत आहेत़ या स्मार्टफोनमध्ये आणि टिव्ही पाहण्यात मुले गुंग झाली आहेत़ शाळा, महाविद्यालय आणि घरामध्ये पाहावे तेव्हा मुलांच्या हातात मोबाईल असतो़ परिणामी ही मुले मैदानी खेळापासून दुरावली आहेत़ त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावरही होत आहे़ ऐवढेच नव्हे तर आत्मकेंद्री होत असून, दुसऱ्यांशी संवाद साधण्यास टाळत आहेत़ त्यामुळे मुलांचा अबोला वाढला आहे़ बाहेरच्यांशीच नव्हे तर कुटुंबातील आई - वडील, भाऊ, बहिणींशी मुलांचा संवाद कमी होत आहे़