शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
4
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
5
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
6
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
7
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
8
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
9
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
10
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
11
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
12
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
13
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
14
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
15
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
16
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
17
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
18
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
19
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
20
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान

अभियांत्रिकीच्या ३८ हजार जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:06 IST

राज्यात अभियांत्रिकीच्या एकू ण १ लाख ४८ हजार ३२७ जागांपैकी तब्बल ३८ हजार १६ जागा नोंदणीविनाच रिक्त राहिल्या आहेत.

राम शिनगारे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्य सरकारने अभियांत्रिकी, औषधनिर्माणच्या पदवी अभ्यासक्रमांसाठी घेतलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेला (एमएचटी-सीईटी २०१७) बसलेल्यांपैकी १ लाख १० हजार ३११ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी आॅनलाइन नोंदणी केली. यामुळे राज्यात अभियांत्रिकीच्या एकू ण १ लाख ४८ हजार ३२७ जागांपैकी तब्बल ३८ हजार १६ जागा नोंदणीविनाच रिक्त राहिल्या आहेत. यात नोंदणीनुसार कॅप फेरीत नंबर लागल्यानंतरही हजारो विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नसल्यामुळे अभियांत्रिकीच्या ५० हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता अधिकाºयांनी व्यक्त केली.राज्यात अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. राज्य सरकारच्या सीईटी सेलमार्फत केंद्रीय पद्धतीने ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रवेशासाठीच्या कटआॅफला मुदतवाढ देण्यास हिरवा कंदिल दाखविल्यामुळे ३१ आॅगस्टपर्यंत प्रवेश मिळणार आहेत. सीईटीला तब्बल ३ लाख ८४ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावली होती. यातील १ लाख १० हजार ३११ विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीच्या विविध शाखांना प्रवेश घेण्यासाठी नावनोंदणी केली आहे. या नावनोंदणीला एक वेळा मुदतवाढही देण्यात आली होती. तरीही उपलब्ध जागांच्या तुलनेत ३८ हजार १६ विद्यार्थी नोंदणीच्या वेळीच कमी पडल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले. आतापर्यंत प्रवेशासाठी कॅपच्या चार फेºया झाल्या आहेत. चौथ्या फेरीअखेर अभियांत्रिकीच्या रिक्त जागांचा आकडा ५० हजारांपेक्षा अधिक राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कटआॅफ वाढवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे राज्य सरकारने केलेल्या विनंतीनुसार ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.