शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याची होळी करून ३० गावे होणार पाणंदमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2016 01:24 IST

बीड : होळीच्या सणाला लाकडे, गवऱ्या जाळण्याच्या परंपेरला फाटा देत ३० गावांनी कचऱ्याची होळी करून गाव पाणंदमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. पाण्याचा अपव्यय

बीड : होळीच्या सणाला लाकडे, गवऱ्या जाळण्याच्या परंपेरला फाटा देत ३० गावांनी कचऱ्याची होळी करून गाव पाणंदमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. पाण्याचा अपव्यय टाळून धुळवडीला कोरडे रंग वापरण्याचेही ठरवले आहे.स्वच्छत भारत मिशनच्या वार्षिक आराखड्यात १०५ ग्रामपंचायतींचा समावेश असून, त्यापैकी निम्म्या ग्रामपंचायती पाणंदमुक्त जाहीर झाल्या आहेत. उर्वरित ग्रामपंचायती ३१ मार्चपूर्वी पाणंदमुक्त करण्यासाठी स्वच्छता व पाणीपुरवठा विभाग झपाट्याने कामाला लागला आहे. त्याचाच एक भाग म्हणून होळी-धुळवडीच्या मुहुर्तावर ३० गावांमध्ये पाणंदमुक्तीचा झेंडा फडकविला जाणार आहे.तालुकानिहाय गावेबीड - बाभूळवाडी, लोणीघाट, शिदोड, केज - बानेगाव, सुर्डी, सातेफळ, अंबाजोगाई - नागझरी, पिंप्री, परळी - दौंडवाडी, कौठळी, वाका, सावळेवाडी, धारूर - खोडस, चोरंबा, वडवणी - केंडेपिंप्री, कोठरबन, माजलगाव - आबेगाव, मनूरवाडी, सोमठाणा, भाटवडगाव, मोठीवाडी, शिरूर कासार - सावरगाव चकला, बावी, नांदेवली, आष्टी - चिंचोली, कानडी, उंदरखेल, पाटोदा - सादळवाडी, तळेपिंपळगाव, निरगुडी या ग्रामपंचायती पाणंदमुक्त होणार आहेत. (प्रतिनिधी)