शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

३० टक्के ग्राहकांचे बँकिंग ज्ञान ‘झिरो’

By admin | Updated: April 28, 2015 00:31 IST

सोमनाथ खताळ , बीड बदलत्या युगात बँक व्यवहार करणे सोपे झाले असले तरी आजही ३० टक्के ग्राहकांना बँकेचे व्यवहार कसे करायचे हेच माहीत नाही. ६० टक्के ग्राहकांना काही प्रमाणातच कळते

सोमनाथ खताळ , बीडबदलत्या युगात बँक व्यवहार करणे सोपे झाले असले तरी आजही ३० टक्के ग्राहकांना बँकेचे व्यवहार कसे करायचे हेच माहीत नाही. ६० टक्के ग्राहकांना काही प्रमाणातच कळते. १० टक्के ग्राहक मात्र बँकिंग व्यवहारात परिपूर्ण आहेत. ‘लोकमत’ने सोमवारी केलेल्या सर्व्हेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली. दरम्यान, इतरांच्या मदतीने केलेले आर्थिक व्यवहार अनेकांच्या अंगलट आले. त्यामुळे बँकिंग ज्ञान वाढविण्याची गरज असल्याचा निष्कर्ष निघाला.पंतप्रधानांनी गरीबांचेही बँकेत खाते असावे, या उदात्त हेतूने जनधन योजना सुरू केली. मात्र, अनेकांना बँकेते खाते कसे खोलायचे ? पैसे खात्यावर कसे भरायचे ? कसे काढायचे ? धनाकर्ष, धनादेश म्हणजे काय ? हेच माहीत नाही. त्यामुळे जनधन सारख्या कितीही योजना आल्या तरी ग्राहकांचे बँकिंग ज्ञान ‘झिरो’ असेल तर या योजनांचा हेतू साध्य होणे शक्य नाही. अनेक ग्राहक तासनतास बँकांच्या पायऱ्यावर ताटकळतात, शिवाय अनेक वेळा हेलपाटे मारावे लागतात, असे अनुभव ग्रामीण ग्राहक बोलून दाखवितात.३० टक्के ग्राहक पेनाशिवाय बँकेतबँकेत यायचे म्हटले की पेन सोबत असणे गरजेचे आहे, मात्र सोबत पेन बाळगणे ३० टक्के लोकांना नकोसे वाटले तर ७० टक्के लोक स्वत:चा पेन घेऊन आले. स्लीप भरण्यासाठी अथवा बँकेत इतर अर्ज भरण्यासाठी ग्राहक दुसऱ्यांकडेच हात पसरत असल्याचे दिसून आले. काम झाल्यानंतर पेन परत देण्याऐवजी तसाच खिशाला अडकवण्याचे प्रकारही दिसून आले.अज्ञान पडतेय महागातआज अनेकांना बँकेचे व्यवहार कशाप्रकारे चालतात, आणि त्याचे काय नियम असतात, याची माहिती नसल्याने फसवाफसवीचे प्रकार घडतात, हे वास्तव आहे. मात्र बँकांनाही व्यवहाराच्या जनजागृतीसाठी वेळ नाही.