शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

२८ कोरोनाबाधितांची भर; ५ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात २८ कोरोनाबाधित रुग्णांची शुक्रवारी भर पडली. तर ग्रामीण भागातील ५ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात ३६ ...

औरंगाबाद : जिल्ह्यात २८ कोरोनाबाधित रुग्णांची शुक्रवारी भर पडली. तर ग्रामीण भागातील ५ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात ३६ जणांचे उपचार पूर्ण झाल्याने शहरातील ९, तर ग्रामीणमधील २७ जण घरी परतले. सध्या २९१ बाधितांवर उपचार सुरू आहेत.

शहरात १२, तर ग्रामीण भागात १६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १ लाख ४७ हजार ३७२ कोरोनाबाधित आढळून आले. त्यापैकी १ लाख ४३ हजार ५६८ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. उपचारादरम्यान ३ हजार ४९५ बाधितांचा मृत्यू झाल्याने सध्या २९१ उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

--

मनपा हद्दीत १२ रुग्ण

--

घाटी परिसर १, मिलिंदनगर १, बीड बायपास परिसर ३, बालकिशननगर २, मुकुंदवाडी १, अन्य ४

--

ग्रामीण भागात १६ रुग्ण

--

शेंद्रा एमआयडीसी १, गंगापूर १, बजाजनगर १, अन्य १३

---

पाच बाधितांचा मृत्यू

--

घाटी रुग्णालयात लोणी येथील ६५ वर्षीय महिला, गंगळवाडी येथील ४५ वर्षीय पुरुष, बालाजीनगर येथील ६६ वर्षीय पुरुष, खाजगी रुग्णालयात बालानगर येथील ५५ वर्षीय पुरुष, पिंपळगाव येथील ३७ वर्षीय पुरुष बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.